शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

उल्हासनगरमध्ये भर रस्त्यात डबके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 22:56 IST

रस्त्याचे काम अपूर्ण; नागरिकांना त्रास

उल्हासनगर : कॅम्प नं- २ रमाबाई आंबेडकरनगर येथील अर्धवट रस्त्यामुळे पाणी गळतीने भर रस्त्यात तळे निर्माण झाले आहे. डबक्यातून नागरिकांसह वाहनांना जावे लागत असून अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली.रमाबाई आंबेडकरनगरमध्ये रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम पालिकेने सुरू केले. मात्र संथ कामामुळे भररस्त्यात तळे साचले असून वाहनचालक व नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. पुढील तीन महिन्यांमध्ये काम पूर्ण करा असा आदेश बांधकाम विभागाचा असूनही संबंधित ठेकेदार, स्थानिक नगरसेवक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत. रस्त्यावर खड्डे खणले असून पाणी साचून रस्त्यात डबके तयार झाले. शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक खड्ड्यात पाय घसरून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यांच्यावर जीव मुठीत धरून चालण्याची वेळ आलेली आहे.महापालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली. शहरात एकीकडे डांबरीकरण सुरू असून दुसरीकडे अनेक रस्त्यांची काम अर्धवट आहेत. या प्रकाराने पुन्हा एकदा बांधकाम विभागातील सावळागोंधळ उजेडात आला आहे. १८ कोटींच्या निधीतून बांधण्यात आलेल्या शहाड ते महापालिका रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून रस्त्याचे काम अद्यापही अर्धवट आहेत.