शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

दिवा स्थानकात विकासकामांसाठी पिण्याचे पाणी; टँकरलॉबीवर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 06:27 IST

दिव्यात टँकरलॉबीमुळे कृत्रिम पाणीटंचाई वर्षाचे बाराही महिने कायम पाहायला मिळते आहे.

ठाणे : दिव्यात टँकरलॉबीमुळे कृत्रिम पाणीटंचाई वर्षाचे बाराही महिने कायम पाहायला मिळते आहे. त्यातच, या लॉबीने आता दिव्यातील रेल्वेकामांचा ठेका मिळालेल्या ठेकेदारालाही ग्राहक बनवले आहे. त्यामुळे दिवा रेल्वेस्थानकात सुरू असलेल्या कामांसाठी पिण्याचे पाणी वापरण्यात येत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.दिवा स्थानकात पादचारी पुलासह फलाट तसेच इतरही कामे सुरू आहेत. रेल्वेलाइनवर उभारण्यात येणारे खांब यासाठी सिमेंट, खडी व रेतीच्या मिश्रणासाठी पाण्याची गरज लागत आहे. त्यासाठी ठेकेदार हे या टँकरलॉबीकडून पिण्याचे पाणी विकत घेताना दिसत आहे. टँकरधारक दिवसाढवळ्या मशीनद्वारे फलाटांवर ठेवलेल्या पाण्याच्या टाक्या भरताना दिसत आहेत. यामध्ये २००० लीटरच्या फलाट क्रमांक-५-६ वर तीन टाक्यांसह काही ड्रम ठेवण्यात आले आहेत. तसेच नव्या रेल्वेलाइनच्या ठिकाणी ठेकेदाराद्वारे पाण्याच्या टाक्या ठेवल्या आहेत. त्यामध्ये पाणी साठवले जात आहे. हेच पाणी रेल्वेकामांसह रेल्वेचे काम करण्यासाठी आणलेले मजूर पाणी पिण्यासोबत इतर कामांसाठी वापरत असल्याचे दिसते.रेल्वेकामाचा ठेका दिल्यावर ठेकेदाराला रेल्वे विकत वीजपुरवठा करते. पाणी किंवा कोणतीही मदत किंवा सुविधा पुरवत नाही. रेल्वेकामांसाठी लागणाऱ्या पाण्याबाबत विचारल्यास तो ठेकेदार कुठून पाणी आणून वापरतो, हे सांगता येत नाही. - शंकर नारायण, प्रबंधक, दिवा रेल्वेस्थानक