शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

डोंबिवली पश्चिमेला नियबाह्य भाडे आकारणी होतच नाही?- कल्याण आरटीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 14:26 IST

येथील पश्चिमेला नियमबाह्य भाडेवाढ करून प्रवाशांना वेठीस धरणा-या रिक्षाचालकांविरूद्ध कारवाई करण्यासाठी गुरूवारी कल्याण आरटीओचे पथक डोंबिवलीत आले होते. परंतू त्यांच्या हाती काही न लागल्याने रिकाम्या हातीच त्या पथकाला जावे लागले. त्यानंतर अधिका-यांनी शहरात अन्यत्र केलेल्या कारवाईमध्ये ४० रिक्षाचालकांवर दंडात्मक तसेच ४ रिक्षा जमा करण्यात आल्या.

ठळक मुद्दे आरटीओ अधिकारी आले अन् रिकाम्या हातीच परत गेले भाडेवाढीचे बोर्डही गायब

डोंबिवली: येथील पश्चिमेला नियमबाह्य भाडेवाढ करून प्रवाशांना वेठीस धरणा-या रिक्षाचालकांविरूद्ध कारवाई करण्यासाठी गुरूवारी कल्याण आरटीओचे पथक डोंबिवलीत आले होते. परंतू त्यांच्या हाती काही न लागल्याने रिकाम्या हातीच त्या पथकाला जावे लागले. त्यानंतर अधिका-यांनी शहरात अन्यत्र केलेल्या कारवाईमध्ये ४० रिक्षाचालकांवर दंडात्मक तसेच ४ रिक्षा जमा करण्यात आल्या.कल्याण आरटीओ कार्यालयातून प्रविण कोटकर, किरण जाधव या अधिका-यांचे पथक डोंबिवलीत आले होते. भाडेवाढीबद्दल त्यांनी कडक कारवाईसाठी सर्वप्रथम पश्चिमेला भेट दिली, तेथे रिक्षा चालकांची चौकशी केली, बोर्ड कुठे आहेत याची स्टँडवर पाहणी केली, तसेच काही प्रवाशांशी चर्चा केली, परंतू ८ रूपयेच आकारण्यात येत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे नियबाह्य भाडेवाढ संदर्भात कोणी न मिळाल्याने त्यासाठी कोणावर कारवाई करायची असा सवाल कोटकर यांनी लोकमतशी बोलतांना केला. तसेच त्यासंदर्भातील पाहणी झाल्यावर नियमांचे उल्लंघन करणा-या ४० रिक्षाचालकांव कारवाई करण्यात आली, तर ४ रिक्षा कागदपत्रांअभावे आणि अन्य कारणांमुळे जमा करण्यात आल्याचे कोतकर म्हणाले. त्यावेळी त्यांच्यासमवेत डोंबिवली वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलिस अधिकारीही उपस्थित होते.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसdombivaliडोंबिवलीauto rickshawऑटो रिक्षा