शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

डोंबिवली : चुकीच्या नियोजनाचा रेल्वे प्रवाशांना फटका ,दोघे जखमी : उद्घोषणेचा बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:52 IST

रेल्वे स्थानकात गर्दीमुळे होणारी रेटारेटी आणि चुकीच्या उद्घोषणेमुळे प्रवाशांची एका फलाटाहून दुसरीकडे जाताना होणारी धावपळ काही नवीन नाही.

अनिकेत घमंडीडोंबिवली : रेल्वे स्थानकात गर्दीमुळे होणारी रेटारेटी आणि चुकीच्या उद्घोषणेमुळे प्रवाशांची एका फलाटाहून दुसरीकडे जाताना होणारी धावपळ काही नवीन नाही. मात्र, या प्रकारांमुळे डोंबिवलीतील दोन प्रवासी जखमी झाल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत. दरम्यान, अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.पहिल्या घटनेत डोंबिवली स्थानकात चुकीच्या पद्धतीने झालेल्या उद्घोषणेमुळे एका फलाटाहून दुसºया फलाटात जाताना रवी मुठे ( रा. पीएनटी कॉलनी) यांच्या हाताला दुखापत झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११.५५ च्या सुमरास घडली. डोंबिवलीहून मुंबईला जाणारी जलद लोकल पकडण्यासाठी मुठे फलाट क्रमांक पाचवर उभे होते. मात्र, ही गाडी उशिराने धावत असल्याची उद्घोषणा झाल्याने ते धीमी लोकल पकडण्यासाठी फलाट क्रमांक तीनवर आले. पण तेथे ठाणे लोकल येणार होती. तेवढ्यात पुन्हा जलदमार्गे मुंबईला जाणारी लोकल येत असल्याची उद्घोषणा झाली. त्या गोंधळात झालेल्या धावपळीत मुठे यांना चक्कर आली. तसेच त्यांच्या हाताच्या कोपराला मार लागला.दुसºया घटनेत महिनाभरापूर्वी ठाणे रेल्वेस्थानकात गर्दीमुळे झालेल्या रेटारेटीत हेमा मांढरे (रा. नामदेव पथ) या युवतीच्या डाव्या हाताला दुखापत झाली. फलाट क्रमांक १० वर ही घटना घडली. त्या वेळी तिला फलाटात तासभर उपचार मिळाले नव्हते. त्यामुळे तिची गैरसोय झाली होती. अखेरीस स्थानक प्रबंधकांनी माहिती घेत उपचार केल्याचे ती म्हणाली.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल