शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

जिल्ह्याचा रुग्णदर कमी, पण मृत्युदर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:50 IST

ठाणे : ठाणे जिल्ह्यात बुधवारी रुग्णसंख्येत थोडीशी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. बुधवारी दिवसभरात तीन ...

ठाणे : ठाणे जिल्ह्यात बुधवारी रुग्णसंख्येत थोडीशी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. बुधवारी दिवसभरात तीन हजार ८२० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात आता चार लाख ६० हजार ७५ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ६५ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या सात हजार ४६६ झाली आहे. रुग्णसंख्या कमी होऊ लागली असली मृत्यूंची संख्या सतत वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

ठाणे शहर परिसरात ९७१ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता एक लाख १७ हजार ३७० झाली आहे. शहरात १५ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या एक हजार ६४७ झाली आहे. तर कल्याण-डोंबिवलीत एक हजार ९१ रुग्णांची वाढ झाली असून नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत ६३४ रुग्णांची वाढ झाली असून आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये १४० रुग्ण सापडले असून चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. भिवंडीत ३९ बाधित असून शून्य मृत्यूंची नोंद आहे. मीरा-भाईंदरमध्ये ३७७ रुग्ण आढळले असून तब्बल नऊ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये १२५ रुग्ण आढळले असून पाच जणांच्या मृत्यूची नोंद आहे. बदलापूरमध्ये १७८ रुग्णांची नोंद झाली असून १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये २६५ नवे रुग्ण वाढले आहेत. तर पाच जणांच्या मृत्यूची नोंद आहे. आता बाधित रुग्णसंख्या २६ हजार १०६ झाली असून आतापर्यंत ६८० मृत्यूंची नोंद आहे.