शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

चक्रीवादळाशी सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:38 IST

ठाणे : अरबी समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण होत आहे. या कालावधीत होणारा पाऊस, अतिवृष्टी, वाऱ्याचा वेग, वीज कोसळणे, झाडे ...

ठाणे : अरबी समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण होत आहे. या कालावधीत होणारा पाऊस, अतिवृष्टी, वाऱ्याचा वेग, वीज कोसळणे, झाडे कोसळणे, वाहतूक व्यवस्था ठप्प होणे, विद्युत पुरवठा खंडित होणे याबाबत योग्य त्या उपाययोजना त्वरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केले आहेत.

किनारपट्टीलगत व सखल भागात वास्तव्यास असणाऱ्या कच्च्या घरांमधील रहिवासी, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. सहायक आयुक्त, मत्सव्यवसाय ठाणे, पालघर यांनी मच्छिमार संघटनांद्वारे उत्तन व आसपासच्या मच्छिमारांना समुद्रामध्ये मासेमारीकरिता मज्जाव करावा व समुद्रात गेलेल्या बोटी तत्काळ नजीकच्या किनाऱ्याजवळ पोहोचल्याबाबत खात्री करावी. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील उत्तन परिसरामध्ये आयुक्त, मिरा भाईंदर, अपर तहसीलदार मिरा भाईंदर यांनी विशेष लक्ष ठेवून तातडीने उपाययोजना करण्यासही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.