शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
5
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
6
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
7
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
8
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
9
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
10
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
11
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
12
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

दोन दिवस कटआॅफसह वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: November 10, 2015 00:43 IST

उल्हास नदीतून जेवढ्या प्रमाणावर पाणी उचलण्याचे ठरले होते, त्यापेक्षा जास्त पाणीउपसा होत असल्याचा फटका कल्याण-डोंबिवलीकर नागरिकांना बसतो आहे

डोंबिवली : उल्हास नदीतून जेवढ्या प्रमाणावर पाणी उचलण्याचे ठरले होते, त्यापेक्षा जास्त पाणीउपसा होत असल्याचा फटका कल्याण-डोंबिवलीकर नागरिकांना बसतो आहे. यामुळे गेल्या आठवडाभरापासून कल्याण पूर्वेत पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याची माहिती महापालिकेने दिली. त्यातच कपातीचे दोन दिवस वगळता वीजेच्या समस्येसह कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण आहेत. केडीएमसीत प्रतिदिन ३०० तर २७ गावांसाठी ४०-५० एमएलडी पाणी लागते. त्यापैकी ४० एमएलडी पाणी एमआयडीसीकडून मिळते. उल्हास नदीतूनच ते पाणी उचलले जाते. सध्या मंगळवार आणि शनिवार हे दोन दिवस शहर हद्दीत तर बुधवार आणि शनिवार अशी दोन दिवस २७ गावांमध्ये पाणीकपात केली जाते. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांना आठवड्यातून चार वेळा पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. असे असताना जे पाणी मिळते, ते देखील सुरळीत मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. कल्याण पूर्वेसारखीच स्थिती डोंबिवलीतील काही भागात भेडसावते. कल्याण पूर्वेतील पाणीटंचाईविरोधात गेल्या आठवड्यात मोर्चाही निघाला होता.