शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
3
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
5
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
6
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
7
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
8
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
9
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
10
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
11
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
12
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
13
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
14
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
15
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
16
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
17
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
19
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
20
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे

दोन दिवस कटआॅफसह वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: November 10, 2015 00:43 IST

उल्हास नदीतून जेवढ्या प्रमाणावर पाणी उचलण्याचे ठरले होते, त्यापेक्षा जास्त पाणीउपसा होत असल्याचा फटका कल्याण-डोंबिवलीकर नागरिकांना बसतो आहे

डोंबिवली : उल्हास नदीतून जेवढ्या प्रमाणावर पाणी उचलण्याचे ठरले होते, त्यापेक्षा जास्त पाणीउपसा होत असल्याचा फटका कल्याण-डोंबिवलीकर नागरिकांना बसतो आहे. यामुळे गेल्या आठवडाभरापासून कल्याण पूर्वेत पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याची माहिती महापालिकेने दिली. त्यातच कपातीचे दोन दिवस वगळता वीजेच्या समस्येसह कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण आहेत. केडीएमसीत प्रतिदिन ३०० तर २७ गावांसाठी ४०-५० एमएलडी पाणी लागते. त्यापैकी ४० एमएलडी पाणी एमआयडीसीकडून मिळते. उल्हास नदीतूनच ते पाणी उचलले जाते. सध्या मंगळवार आणि शनिवार हे दोन दिवस शहर हद्दीत तर बुधवार आणि शनिवार अशी दोन दिवस २७ गावांमध्ये पाणीकपात केली जाते. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांना आठवड्यातून चार वेळा पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. असे असताना जे पाणी मिळते, ते देखील सुरळीत मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. कल्याण पूर्वेसारखीच स्थिती डोंबिवलीतील काही भागात भेडसावते. कल्याण पूर्वेतील पाणीटंचाईविरोधात गेल्या आठवड्यात मोर्चाही निघाला होता.