शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवस कटआॅफसह वीजपुरवठा खंडित

By admin | Updated: November 10, 2015 00:43 IST

उल्हास नदीतून जेवढ्या प्रमाणावर पाणी उचलण्याचे ठरले होते, त्यापेक्षा जास्त पाणीउपसा होत असल्याचा फटका कल्याण-डोंबिवलीकर नागरिकांना बसतो आहे

डोंबिवली : उल्हास नदीतून जेवढ्या प्रमाणावर पाणी उचलण्याचे ठरले होते, त्यापेक्षा जास्त पाणीउपसा होत असल्याचा फटका कल्याण-डोंबिवलीकर नागरिकांना बसतो आहे. यामुळे गेल्या आठवडाभरापासून कल्याण पूर्वेत पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याची माहिती महापालिकेने दिली. त्यातच कपातीचे दोन दिवस वगळता वीजेच्या समस्येसह कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण आहेत. केडीएमसीत प्रतिदिन ३०० तर २७ गावांसाठी ४०-५० एमएलडी पाणी लागते. त्यापैकी ४० एमएलडी पाणी एमआयडीसीकडून मिळते. उल्हास नदीतूनच ते पाणी उचलले जाते. सध्या मंगळवार आणि शनिवार हे दोन दिवस शहर हद्दीत तर बुधवार आणि शनिवार अशी दोन दिवस २७ गावांमध्ये पाणीकपात केली जाते. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांना आठवड्यातून चार वेळा पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. असे असताना जे पाणी मिळते, ते देखील सुरळीत मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. कल्याण पूर्वेसारखीच स्थिती डोंबिवलीतील काही भागात भेडसावते. कल्याण पूर्वेतील पाणीटंचाईविरोधात गेल्या आठवड्यात मोर्चाही निघाला होता.