शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

कल्याणमध्ये निघाली मायमराठी दिंडी

By admin | Updated: January 14, 2017 06:28 IST

‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’, ‘जे काही रंजिले गांजिले’, ‘असाध्य ते साध्यकरिता साहाय्यास’, असे फलक घेतलेल्या

कल्याण : ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’, ‘जे काही रंजिले गांजिले’, ‘असाध्य ते साध्यकरिता साहाय्यास’, असे फलक घेतलेल्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे आणि वाचनाचे महत्त्व इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.निमित्त होते येथील शेठ हिराचंद्र मुथा महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वातावरणनिर्मितीसाठी शुक्रवारी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या दिंडीला फडके मैदान येथून प्रारंभ झाला. त्यानंतर लाल चौकी, पारनाका मार्ग, टिळक चौक, अहिल्याबाई चौक, शंकरराव चौक या मार्गे दिंडी फिरून सुभाष मैदानात तिचा समारोप झाला. वाजतगाजत ढोलताशांच्या गजरात दिंडीचे सुभाष मैदानात स्वागत करण्यात आले. त्यानंतर, एक तास या मैदानात ढोलताशांचा नाद घुमत होता. महाविद्यालयातील ७० मुलेमुली पारंपरिक वेशभूषेत दिंडीत सहभागी झाली. (प्रतिनिधी)