शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

तुर्फेपाडा झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी वंचितचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 00:01 IST

पुनर्वसनाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांकडून निवेदन

ठाणे : घोडबंदर रोडवरील शासकीय भूखंडावर उभारलेल्या बेकायदा झोपड्यांना लागलेल्या आगीत ५५ झोपड्या खाक झाल्या होत्या. या झोपडीधारकांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. तसेच, त्यांना कोणत्याही प्रकारची मदतही जिल्हा प्रशासनाने दिलेली नाही. यामुळे या झोपडीधारकांना मदत देण्यात यावी, त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

घोडबंदर रोडवरील तुर्फेपाडा येथे ब्रह्मांड फेज-२ चे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी असलेल्या शिवनेरी इमारतीजवळील मोकळ्या शासकीय भूखंडावर पत्र्यांची बेकायदा घरे उभारली आहेत. याच झोपड्यांना ३ जानेवारी रोजी काही समाजकंटकांनी आग लावली होती. या आगीत सुमारे ५५ झोपड्या खाक झाल्या आहेत. याप्रकरणी संबंधित गुन्हेगारांवर अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केलेली आहे. मात्र, या रहिवाशांना कोणत्याही प्रकारचे अर्थसाहाय्य प्रशासनाने दिलेले नाही. तलाठ्यांनी पंचनामा केला असला, तरी अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टअन्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर तहसीलदार आणि समाजकल्याण अधिकाऱ्यांनी पंचनामा करून अत्याचारग्रस्तांचे पुनर्वसन करावे, अशी तरतूद असतानाही कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नसल्याने हा मोर्चा काढल्याचे चव्हाण यांनी सांगितले.असा निघाला मोर्चा : ठाणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाची सुरु वात झाली. तो राममारु ती रोडमार्गे गडकरी रंगायतनमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. यावेळी आंदोलकांनी सुमारे तीन तास धरणे आंदोलन केले. या मोर्चामध्ये सुखदेव उबाळे, अ‍ॅड. किशोर दिवेकर, चंद्रकांत कांबळे, सुरेश कांबळे, उन्मेष बागवे, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकºयांच्या वतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी