शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

रिक्षा स्टॅण्डवर पोलीस संरक्षण देण्याची मागणी

By admin | Updated: July 27, 2015 01:14 IST

भाडे नाकारल्याच्या कारणावरून गणेश जैस्वाल या रिक्षाचालकाची हत्या करणाऱ्या ५ आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने ६ दिवसांची

कल्याण : भाडे नाकारल्याच्या कारणावरून गणेश जैस्वाल या रिक्षाचालकाची हत्या करणाऱ्या ५ आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी आरोपींना न्यायालयात हजर केले होते. दरम्यान, रिक्षाचालकांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी रिक्षा संघटनांनी केली असून यासंदर्भात सोमवारी त्यांचे शिष्टमंडळ पोलीस उपायुक्त संजय जाधव यांची भेट घेणार आहे.डोंबिवलीतील दत्तनगर परिसरात राहणाऱ्या रिक्षाचालक गणेशची शुक्रवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास भाडे नाकारल्याच्या रागातून हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह मानपाडा हद्दीतील नांदिवली परिसरात आढळून आला. दरम्यान, या प्रकरणात मानपाडा आणि रामनगर पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या तपासात आनंद देवकर, श्रीनिवास सुगडी, प्रशांत थळे, विनोद वाकळे व राकेश इंगळे या ५ जणांना विविध ठिकाणांहून अटक केली. गुन्हा घडला त्या वेळी हे पाचही जण दारूच्या नशेत असल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे देखील पोलिसांनी हस्तगत केली आहेत.