शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सर्पमित्रांना शासनाने मानधन देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:19 IST

उल्हासनगर : स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सापांना जीवदान देणाऱ्या सर्पमित्रांना मानधन व विमा कवच देण्याची मागणी सर्पमित्र अभिलाष ...

उल्हासनगर : स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सापांना जीवदान देणाऱ्या सर्पमित्रांना मानधन व विमा कवच देण्याची मागणी सर्पमित्र अभिलाष डावरे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली. सर्पमित्र पर्यावरणाचा खरा समतोल राखण्याचे काम करीत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

सर्पमित्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विषारी व बिनविषारी सापांना पकडून, त्यांना सुरक्षित जंगलात सोडतात. मात्र, सर्पमित्राला सापाने दंश केल्यास त्यांचे प्राण जाऊ शकतात. अनेक सर्पमित्रांचे प्राण गेल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावरही पडले आहे. शासनाने सर्पमित्रांकडे दुर्लक्ष न करता त्यांना ओळखपत्र, विमाकवच व मानधन देण्याची मागणी सिद्धार्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्था अध्यक्ष मंगेश टपाल, अभिलाष डावरे, कांचन कातडे, भारत डावरे, गंगाधर वाघमारे, मारुती झाडे व साहील कातडे यांनी केले आहेत. वनविभाग, अग्निशमन दल व पोलीस यांना सर्पमित्र मोलाचे सहकार्य करीत असून त्यांच्यामुळे प्राण्यांना व निसर्गाला मोठी मदत होत असल्याचे डावरे म्हणाले.

--------------