शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

उल्हासनगरातील पूरग्रस्तांचे पंचनामे करण्याची मागणी

By सदानंद नाईक | Updated: July 26, 2023 17:26 IST

महापालिकेने ९०० पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती.

उल्हासनगर : वालधुनी नदीचे पुराचे पाणी सखल भागातील झोपडपट्टी घुसल्याने, शेकडो जणांचे संसार उघडयावर आले होते. अश्या पूरबाधितांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादीचे शिवाजी रगडे व माजी नगरसेविका सविता रगडे- तोरणे यांनी तहसिलदार यांना केले आहे.

उल्हासनगरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या पुराचा फटका गेल्या १९ जुलै रोजी शहरातील भारतनगर, सम्राट अशोकनगर, संजय गांधीनगर, रेणुका सोसायटी, आम्रपालीनगर हिराघाट, शांतीनगर येथील मातोश्रीनगर, राजीव गांधीनगर आदी ठिकाणच्या शेकडो घरात पुराचे पाणी घुसले होते.

महापालिकेने ९०० पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. पुराच्या पाण्याने, पूरग्रस्त नागरिकांच्या घरातील अन्नधान्य, कपडे, शालेय मुलांचे शैक्षणिक साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्या आहेत. अश्या पूरग्रस्त नागरिकांच्या घराचे पंचनामे करून, नुकसान भरपाई करण्याची मागणी माजी नगरसेविका सविता तोरणे-रगडे व समाजसेवक शिवाजी रगडे यांनी तहसीलदार कार्यालयाकडे केले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर