शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

गुंजाळ हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवण्याची मागणी

By admin | Updated: January 5, 2016 01:52 IST

अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष, शिवसेना नगरसेवक, जळगाव जिल्ह्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश (पप्पू) गुंजाळ यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना पोलिसांनी

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष, शिवसेना नगरसेवक, जळगाव जिल्ह्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश (पप्पू) गुंजाळ यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यास पोलीस असमर्थ ठरत आहेत. यामुळे त्यांना त्वरित गजाआड करावे व त्या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे सोपवावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याबाबतचे निवेदन पोलीस उपायुक्तांना दिले आहे.गुंजाळ यांची २५ डिसेंबर रोजी मोरिवली परिसरात दिवसाढवळ्या इनोव्हा कार व मोटारसायकलवरून आलेल्या टोळीने निर्घृणपणे हत्या केली होती. चार आरोपी शरण आल्यावर उर्वरित मारेकऱ्यांना शोधून काढण्यास अंबरनाथ पोलीस अपयशी ठरत असल्याने जळगाव व चाळीसगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात जाऊन गुंजाळ यांच्या मारेकऱ्यांसंदर्भात माहिती घेतली. (प्रतिनिधी)