शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पडघा ग्रामपंचायतीमध्ये दोन घंटागाड्यांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST

भिवंडी - तालुक्यातील पडघा ग्रामपंचायत हद्दीत नागरीवस्ती कमालीची वाढत असून, लहान-मोठे उद्योगदेखील सुरू आहेत. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला ...

भिवंडी - तालुक्यातील पडघा ग्रामपंचायत हद्दीत नागरीवस्ती कमालीची वाढत असून, लहान-मोठे उद्योगदेखील सुरू आहेत. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपला गाव, परिसर स्वच्छ राहावा, यासाठी दररोजचा गोळा होणारा कचरा उचलून डम्पिंग ग्राउंडवर नेऊन टाकता यावा, यासाठी पडघा ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल बिडवी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी सुविधा योजनेंतर्गत दोन घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. या घंटागाड्यांचे लोकार्पण मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष पंडित पाटील व ग्रामपंचायत पडघाचे सरपंच अमोल बिडवी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.

ग्रामपंचायत क्षेत्र रोज स्वच्छ व दुर्गंधीमुक्त राहणार असल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या घंटागाडी लोकार्पण सोहळ्यास ग्रामपंचायत पडघा उपसरपंच अभिषेक नागावेकर व सदस्य रवींद्र विशे, चंदा साळुंके, सायली पाटील, शैलेश बिडवी, नसीर शेख, रश्मी तेलवणे, मयुरेश गंधे, वृषाली खिसमतराव, गिरीश जाधव, नयना जाधव, प्रभावती जाधव, नीता दास, अलका मोरे, माजी सरपंच संजय जाधव, माजी उपसरपंच गुरुनाथ मोरे, संजय बिडवी, किरण क्षीरसागर, संजयजी पटेल, अभिनव पाटील, यश खिसमतराव व ग्रामविकास अधिकारी आर. आर. बन तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.