शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

गोविंदवाडी बायपासवर एकाचा मृत्यू

By admin | Updated: January 10, 2017 06:26 IST

अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या गोविंदवाडी बायपास रस्त्याचे उद्घाटन होण्यापूर्वीच त्याचा वापर वाहनचालकांनी सुरू केला आहे.

 कल्याण : अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या गोविंदवाडी बायपास रस्त्याचे उद्घाटन होण्यापूर्वीच त्याचा वापर वाहनचालकांनी सुरू केला आहे. या नव्या रस्त्यावर एका चालकाचा मृत्यू झाला आहे. या रस्त्याच्या बांधकामात त्रुटी असून त्या दूर केल्याशिवाय तो खुला करू नये, अशी मागणी ‘मागमी उमंग’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अब्दुल गफ्फार शेख यांनी महापालिका आयुक्त व राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे. शहरातील कोंडी सोडवण्यासाठी पत्रीपूल ते दुर्गाडी हा गोविंदवाडी बायपास रस्ता एमएसआरडीसीने एमएमआरडीएच्या माध्यमातून तयार केला आहे. या रस्त्याची मागणी ११ वर्षांपासून सुरू आहे. त्यासाठी अनेक आंदोलने झाली. २०११ मध्ये एमएमआरडीएने रेलकॉन कंपनीला या रस्त्याचे १५ कोटींना कंत्राट दिले. रस्त्याच्या दुर्गाडीच्या बाजूला असलेल्या गोठ्याच्या मालकामुळे हा रस्ता रखडला. न्यायालयाच्या आदेशानुसार गोठामालकाला त्याच्या बाधित जागेच्या बदल्यात जागा देण्यास महापालिकेने तयारी दाखवली. मात्र, त्याचा ताबाच त्याला दिलेला नाही, अशी बाब गोठामालक व माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी निदर्शनास आणून दिली. त्यामुळे ७ जानेवारीला होणारे रस्त्याचे लोकार्पण टळले. (प्रतिनिधी)