शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

रेल्वेसाठी धोकादायक असलेल्या ‘त्या’ नाल्याचे काम पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 02:26 IST

पावसाळ्यात रेल्वेरूळ खचण्याची भीती असल्याने चिखलोलीतील नाल्याचे काम रविवारी मेगाब्लॉक घेऊन रेल्वेने पूर्ण केले.

बदलापूर : पावसाळ्यात रेल्वेरूळ खचण्याची भीती असल्याने चिखलोलीतील नाल्याचे काम रविवारी मेगाब्लॉक घेऊन रेल्वेने पूर्ण केले. या काळात जवळपास सहा तास वाहतूक बंद असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले.अंबरनाथ ते बदलापूरदरम्यान रेल्वे रुळाची दुरुस्ती, चिखलोली येथे रूळांखालील नाल्याचे काम, विठ्ठलवाडी-उल्हासनगरदरम्यान अन्य कामे करण्यासाठी कल्याण ते बदलापूरदरम्यानची वाहतूक या काळात पूर्ण बंद होती. चिखलोली गावाजवळ रेल्वे रुळाखालून जुना नाला गेला होता. तो अरूंध असल्याने पावसाळ्यात पाणी वाहून नेण्यास तो अपुरा ठरत होता. त्यामुळे रेल्वे रुळाच्या शेजारी पाणी साठून रहात होते. त्यामुळे भविष्यात रेल्वे रुळ खचण्याची, प्रसंगी मार्ग वाहून जाण्याची भीती असल्याने रेल्वे प्रशासनाने हा नाला मोठा करण्याचे काम हाती घेतले होते. नाल्याचे काम लवकर पूर्ण व्हावे म्हणून आधीच मोठे आरसीसी ब्लॉक तयार केले होते. रूळांखाली खोदकाम करून ते ब्लॉक टाकणे, नंतर माती टाकून ती जागा पूर्ववत करणे आणि रूळ टाकून मार्ग तयार करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. हे काम सकाळी १० वाजता सुरु करण्यात आले. नाल्याच्या कामामुळे येथे यंदाच्या पावसाळ््यात पाणी तुंबणार नाही.रेल्वे रुळाखाली नाला तयार करण्याचा प्रयत्न गेल्यावर्षी सप्टेंबरमध्येही करण्यात आला. मात्र, पावसाचे दिवस असल्याने, माती खचत असल्याने तेथे महाकाय क्रेन नेणे आणि खड्डा खणून नाल्याचे ब्लॉक बसवणे अशक्य असल्याचे लक्षात आल्याने हे काम एप्रिल महिन्यात करण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.>आठवडाभर वाहतूक धीमीच : चिखलोलीच्या नाल्याचे काम झाले असले तरी तेथून जाणाºया गाड्यांना किमान आठवडाभर तरी वेगाची मर्यादा पाळावी लागेल. त्यामुळे कर्जत मार्गावरील लोकलच्या वाहतुकीला या काळात विलंब होण्याची शक्यता आहे.