शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

जिल्ह्यात ३८.७ मिमी पावसाने धरणसाठा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:43 IST

ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या २४ तासांत सरासरी ३८.७ ...

ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या २४ तासांत सरासरी ३८.७ मिमी. पाऊस पडला. याशिवाय बारवी धरणात ८७.७१ टक्के, तर भातसा धरणात ८८.१० टक्के पाणीसाठा तयार झाला आहे.

शनिवारी ठाणे शहर परिसरात ४२ मिमी. पाऊस पडला. शहरात मल्हार सिनेमा जवळ एक झाड पार्क केलेल्या दोन गाड्यांवर झाड पडले. याप्रमाणेच कल्याणला ४५.५ मिमी पावसासह मुरबाडला ४३.४ मिमी, भिवंडीत ३२.५, शहापूर १६.५, उल्हासनगरमध्ये ४५ मिमी आणि अंबरनाथला ५४.८ मिमी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. शहरांसह मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोटात उत्तम पाऊस झाल्याने धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे.

जिल्ह्यातील सर्व महानगरांना व एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या बारावीच्या खानिवरे या पाणलोटात ९८ मिमी, कान्होळला ७८ मिमी, पाटगांवला ३२ मिमी आणि ठाकूरवाडी या पाणलोटात ६० मिमी, तर खुद्द बारवी धरणात सरासरी १० मिमी पाऊस पडला आहे. याप्रमाणेच आंध्रा धरणात ६७.५३ टक्के पाणीसाठा झाला आहे.