शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

कदम यांची विश्वशांतीसाठी सायकलस्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 23:19 IST

सायकलवर तिरंगा आणि अंगावर शुभ्र कपडे असा पोशाख परिधान करून दिवसाला

अंबरनाथ : मागील १० वर्षांपासून विश्वशांतीसाठी चक्क सायकलने प्रवास करून आपल्या देशाची प्रतिमा अधिकच उजळली आहे. श्रीलंका, पाकिस्तान, चीन, नेपाळ, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, बांगलादेशासोबत संपूर्ण भारतभ्रमण करणारे अंबरनाथमधील मनोहर कदम यांनी शनिवारी अंबरनाथ ते बंगळुरू-उटी असा साधारण दोन हजार किलोमीटरच्या प्रवासाला सुरु वात केली आहे.

सायकलवर तिरंगा आणि अंगावर शुभ्र कपडे असा पोशाख परिधान करून दिवसाला १०० किलोमीटरचा प्रवास ते करतात. अनेकदा त्यांना जंगलातही राहण्याची वेळ आली, मात्र आत्मविश्वास व देशभक्तीमुळे ते कधी डगमगले नाहीत की, कधी आजारीही पडले नाहीत. त्यामुळे जोपर्यंत शरीरात प्राण आहेत, तोपर्यंत विश्वशांतीसाठी सायकल प्रवास करत राहणार, असे कदम यांनी सांगितले.प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करत असताना विश्वशांतीच्या संदेशाने झपाटलेल्या कदम यांना आपल्या कुटुंबाचीही साथ मिळत असल्याने त्यांचा प्रवास सुखकर होतो. वयाची सत्तरी गाठलेली असतानाही आपल्या आरोग्याची पर्वा न करता त्यांनी शनिवारी पुन्हा आपल्या सायकलस्वारीला सुरुवात केली आहे. बंगळुरू-उटी असा दोन हजार किलोमीटरचा हा प्रवास दोन महिन्यांत ते पूर्ण करणार आहेत. संघटनांनी कदम यांना मदतीचा हात दिला आहे. 

टॅग्स :ambernathअंबरनाथ