शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

शहापूर तालुक्यामध्ये केली कांदा, लसणाची लागवड; नवा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 01:11 IST

कोर यांनी प्रथम आपल्या शेतात आंबे, नारळ, पपई, डाळिंब, तूर, हळद यांची लागवड केली.

वसंत पानसरेकिन्हवली : शहापूर तालुक्यातील टेंभा गावातील  प्रगतशील शेतकरी प्रकाश बेंडू कोर यांनी आपल्या शेतात कांदा व लसूण यांची लागवड केली असून पीकही उत्तम आले आहे. कोर हे मुंबई पालिकेचे निवृत्त कर्मचारी असून त्यांनी पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून आपल्या शेतात बागायती शेतीची लागवड करून शेतकऱ्यांच्या समोर नवीन पर्याय ठेवला आहे.

कोर यांनी प्रथम आपल्या शेतात आंबे, नारळ, पपई, डाळिंब, तूर, हळद यांची लागवड केली. आपल्या वडिलोपार्जित शेतीची मशागत करून नवनवीन पिके स्वतः घेऊन परिसरातील शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करतात. तालुक्यात पहिल्यांदाच कांदा व लसूण लागवड केल्यामुळे या ठिकाणी इतर शेतकरीही भेट देऊन पिकांची पाहणी करून माहिती घेत आहेत. या पुढील काळात शहापूर तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर कांदा व लसूणची लागवड होऊन शेतकऱ्यांना एक उत्तम पर्याय निर्माण होणार आहे.