शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

अभियंता जोडप्याने बांधली अनाथाश्रमात लग्नगाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 01:35 IST

लग्नाचा सगळा खर्च सामाजिक संस्थांना

- पंकज पाटीलअंबरनाथ : लग्न म्हटलं की थाटामाटात होणारा समारंभ.. हौसमौज.. मोठा खर्च.. जेवणावळी.. पण, या सगळ्याला फाटा देत बदलापूरच्या एका जोडप्याने रविवारी अनाथाश्रमात आपली लग्नगाठ बांधली. कोरोनाच्या या कठीण परिस्थितीत लग्नाचा सगळा खर्च सामाजिक संस्थांना दिला.उल्हासनगरला राहणारा स्वप्नील देवकर आणि बदलापूरची प्राची शिर्के हे दोघेही अभियंते. खासगी कंपनीत काम करतात. दोघांचे एप्रिल महिन्यात लग्न ठरले, पण लॉकडाऊनमुळे ते मे महिन्यात ढकलले गेले. मे महिन्यातही लॉकडाऊन असल्याने हे लग्न १४ जून रोजी करण्याचे ठरले. स्वप्नील आणि प्राची हे एकुलते एक. त्यामुळे लग्न धूमधडाक्यात होणार हे ठरलेले होते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता दोन्ही कुटुंबांतील मंडळींनी लग्न अनाथाश्रमात करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी भाजपचे नेते संभाजी शिंदे यांनी बदलापूरच्या सत्कर्म बालकाश्रमात व्यवस्था केली. यामागचा मूळ विचार होता तो म्हणजे खर्च वाचवून सामाजिक संस्थांना मदत करणे. सोशल डिस्टन्सिंंगचे पालन करत वºहाडींना फेसशिल्ड, मास्क देण्यात आले. अतिशय छोटेखानी पद्धतीने हा लग्नसोहळा रविवारी सत्कर्म बालकाश्रमात पार पडला. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो, या भावनेतून हा निर्णय घेतल्याचे दोन्ही कुटुंबीयांनी सांगितले. 

टॅग्स :marriageलग्न