शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

रस्ता रुंदीकरणास नगरसेवकांनीच घातला खो

By admin | Updated: July 25, 2016 02:54 IST

शहरातील तीन मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी सरकारने निधी मंजूर केलेला आहे. मात्र, या रुंदीकरणास नुकत्याच झालेल्या महासभेत काही नगरसेवकांनी विरोध केला

भिवंडी : शहरातील तीन मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी सरकारने निधी मंजूर केलेला आहे. मात्र, या रुंदीकरणास नुकत्याच झालेल्या महासभेत काही नगरसेवकांनी विरोध केला. यामुळे वाहतूककोंडीच्या समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.अंजूरफाटा ते नदीनाका (ठाणे-वाडारोड), वंजारपाटी ते चाविंद्रा (नाशिकरोड),राजीव गांधी चौक, कल्याणनाका ते टेमघर (कल्याण रोड) हे शहरातील तीन मुख्यमार्ग आहेत. या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे कोंडी टाळण्यासाठी व शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी या मार्गावर तीन उड्डाणपूल बांधले. काँक्रिटीकरणासाठी राज्य व केंद्र सरकारने निधी मंजूर केल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यास अनुसरून या मार्गावरील सध्याची वाहतूक पाहता दोन्ही बाजंूस तीन मीटर रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव नगररचना विभागाकडून महासभेत ठेवला होता. रुंदीकरण झाल्यास वाहतूककोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. असे असताना महासभेतील काही नगरसेवकांनी या प्रस्तावास विरोध केल्याने या विषयास अनुसरून महापौर तुषार चौधरी यांनी महासभा तहकूब केली. त्यामुळे हा विषय प्रलंबित राहिला.काँग्रेस नगरसेवक मनोज म्हात्रे यांनी सूचक म्हणून हा प्रस्ताव मांडला, तर शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर पाटील यांनी या प्रस्तावास अनुमोदन दिले. (प्रतिनिधी)