शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

CoronaVirus News: संशयित रुग्णांना कुठेच थारा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 01:42 IST

अंबरनाथ शहरातील संशयित रुग्णांना कुठेच उपचार मिळत नसल्याने त्यांच्यावर मृत्यूशी सामना करण्याची वेळ येत आहे.

- पंकज पाटील अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने ७०० बेड असलेले कोविड रुग्णालय उभारले आहे. मात्र कोरोनाची लक्षणे स्पष्ट दिसत असलेल्या संशयित रुग्णांसाठी एकही बेड उपलब्ध नाही, अशी सध्याची दुर्दशा आहे. अंबरनाथ शहरातील संशयित रुग्णांना कुठेच उपचार मिळत नसल्याने त्यांच्यावर मृत्यूशी सामना करण्याची वेळ येत आहे.शहरात कोरोनासदृश लक्षणे असलेल्या आणि कोरोनाचा चाचणी अहवाल न आलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोणतीच यंत्रणा नाही. शहरांमध्ये अनेक रुग्ण कोरोनासदृश लक्षणांनी त्रस्त असतानाही त्यांना शहरातील कोणत्याच रुग्णालयात उपचार मिळत नाहीत. छाया रुग्णालयातून संशयित रुग्णांना थेट उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवित येते. मात्र त्याठिकाणी केवळ लक्षणे असलेल्या रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत.संशयित रुग्णांकरिता उल्हासनगरला आयसोलेशन वॉर्ड आहेत, असे सांगितले जात असले तरी तिथे जागा उपलब्ध होत नाही. छाया रूग्णालयात २० बेडचा आयसोलेशन वॉर्ड उभारण्याची तयारी सुरू आहे.अंबरनाथ शहरात आयसोलेशन वॉर्ड तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्याचे काम लवकरच पूर्ण केले जाईल आणि रुग्णांची गैरसोय होणार नाही, याकडे लक्ष दिले जाईल. - एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे जिल्हा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या