शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

CoronaVirus News: संशयितांची जीवघेणी प्रतीक्षा; सावळ्या गोंधळाचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 01:48 IST

कोरोनाची लक्षणे दिसल्यापासून अहवाल पॉझिटिव्ह येईपर्यंत उपचाराअभावी जातात जीव

ठाणे : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे बळी जाणे, हे दुर्दैवी आहेच. पण ताप, घसादुखी, थकवा अशी लक्षणे जाणवू लागल्याने डॉक्टरांकडे गेलेल्या लोकांचे स्वॅब घेतल्यावर रिपोर्ट येण्यास दोन दिवस लागतात. या काळात अनेकांना ना सरकारी, ना खासगी रुग्णालयात उपचार मिळतात. नेमका याच काळात रुग्णांच्या शरीराचा ताबा कोरोनाच्या विषाणूंनी घेतल्यानंतर रुग्णवाहिका मिळून इस्पितळात बेड उपलब्ध होईपर्यंत काहींचा जीव जात आहे. काहींना तर रिपोर्ट येईपर्यंतही संधी मिळत नाही. त्यामुळे मृत्यूनंतर त्यांचे पॉझिटिव्ह अहवाल येतात. कोरोनाचा मुकाबला करण्यात आपली आरोग्य यंत्रणा किती तोकडी पडली आहे, त्याचे ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील चित्र डोळ्यांत अंजन घालणारे आहे. कोरोनापेक्षा त्याचे भय कितीतरी पटीने वाढण्यास ही दुबळी, नफेखोर आरोग्यव्यवस्था कारणीभूत आहे. कोरोना संशयितांवर उपचार न करण्याचे हे धोरण लागलीच बदलले नाही तर या मृत्यूला केवळ सरकार जबाबदार असेल, असे मृत संशयित कोरोना रुग्णांच्या नातलगांचे म्हणणे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या