शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

CoronaVirus News: संशयितांची जीवघेणी प्रतीक्षा; सावळ्या गोंधळाचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 01:48 IST

कोरोनाची लक्षणे दिसल्यापासून अहवाल पॉझिटिव्ह येईपर्यंत उपचाराअभावी जातात जीव

ठाणे : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे बळी जाणे, हे दुर्दैवी आहेच. पण ताप, घसादुखी, थकवा अशी लक्षणे जाणवू लागल्याने डॉक्टरांकडे गेलेल्या लोकांचे स्वॅब घेतल्यावर रिपोर्ट येण्यास दोन दिवस लागतात. या काळात अनेकांना ना सरकारी, ना खासगी रुग्णालयात उपचार मिळतात. नेमका याच काळात रुग्णांच्या शरीराचा ताबा कोरोनाच्या विषाणूंनी घेतल्यानंतर रुग्णवाहिका मिळून इस्पितळात बेड उपलब्ध होईपर्यंत काहींचा जीव जात आहे. काहींना तर रिपोर्ट येईपर्यंतही संधी मिळत नाही. त्यामुळे मृत्यूनंतर त्यांचे पॉझिटिव्ह अहवाल येतात. कोरोनाचा मुकाबला करण्यात आपली आरोग्य यंत्रणा किती तोकडी पडली आहे, त्याचे ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील चित्र डोळ्यांत अंजन घालणारे आहे. कोरोनापेक्षा त्याचे भय कितीतरी पटीने वाढण्यास ही दुबळी, नफेखोर आरोग्यव्यवस्था कारणीभूत आहे. कोरोना संशयितांवर उपचार न करण्याचे हे धोरण लागलीच बदलले नाही तर या मृत्यूला केवळ सरकार जबाबदार असेल, असे मृत संशयित कोरोना रुग्णांच्या नातलगांचे म्हणणे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या