शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात दिवसभरात ६८८ रुग्णांची भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 04:49 IST

एकूण बाधितांची संख्या १५ हजार ६८३ तर मृतांची संख्या ५११

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत रविवारी मोठी वाढ झाली. गेल्या २४ तासात ६८८ बाधितांची, तर १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १५ हजार ६८३ तर मृतांची संख्या ५११ झाली आहे. वाढत्या रुग्णांसोबतच मृतांची संख्या पाचशेच्या घरात गेली आहे.ठाणे महानगरपालिका क्षेत्रात १४ जून रोजी १३४ नव्या कोरोनाबाधितांची तर पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे येथील रुग्णसंख्या पाच हजार १३९ तर मृतांची संख्या १५८ वर पोहचली आहे. त्यापाठोपाठ नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही १६९ रुग्णांची तर चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे या शहरात बाधितांची संख्या तीन हजार ९१२ तर मृतांची संख्या ११८ वर गेली. कल्याण डोंबिवलीमध्ये नव्या ७८ रुग्णांची नोंद झाली. येथे तिघांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णसंख्या २,१४९ तर, मृतांची संख्या ६० वर पोहचली. मीरा भार्इंदरमध्ये ७९ रुग्णांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या १,५९३ इतकी झाली. भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रात १0४ रुग्णांची नोंद नव्याने झाल्याने बाधितांची संख्या ५७४ इतकी झाली. उल्हासनगरमध्ये १८ नवे रुग्ण आढळले असून बाधितांची संख्या ७६0 झाली. अंबरनाथमध्ये ६३ रुग्णांसह एकाचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये १0 रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या ४११ वर पोहचली. ठाणे ग्रामीण भागात ३३ रुग्णांची नोंद झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या