शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कोरोनामुळे २४ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:30 IST

------------------------ दुचाकी चोरी कल्याण : विकेशकुमार पाठक यांनी त्यांची दुचाकी पश्चिमेतील रेल्वे पार्सल कार्यालयाच्या बाजूला नवीन झालेल्या पुलाखाली पार्क ...

------------------------

दुचाकी चोरी

कल्याण : विकेशकुमार पाठक यांनी त्यांची दुचाकी पश्चिमेतील रेल्वे पार्सल कार्यालयाच्या बाजूला नवीन झालेल्या पुलाखाली पार्क केली होती. तेथून ती चोरीला गेल्याची घटना २७ मेच्या मध्यरात्री घडली. या प्रकरणी पाठक यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

-----------------------------------

आपत्कालीन कक्षातून टीव्ही चोरीला

डोंबिवली : केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या तळमजल्यावर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षातील टीव्ही चोरीला गेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. त्यामुळे विभागीय कार्यालयातील सुरक्षा चव्हाट्यावर आली आहे. या प्रकरणी ‘ग’ प्रभाग क्षेत्र कार्यालयाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली जाणार असल्याचे सांगितले.

------------------------------------------

रस्त्याची रखडगाथा सुरूच

कल्याण : पूर्वेतील चेतना शाळा चककीनाका ते उल्हासनगर पेन्सिल फॅक्टरीपर्यंतचा १०० फुटी रस्ता १२ वर्षांपासून सुरू आहे. परंतु, तो अजूनही पूर्ण झालेला नाही. हा रस्ता खडेगोळवली येथील स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडांगणापर्यंत झाला आहे. तो पेन्सिल फॅक्टरीपर्यंत पूर्ण झाला तरच त्याचा नागरिकांना फायदा होईल व पुणे लिंक रोडवरील वाहतूक कमी होण्यास मदत होईल. उर्वरित रस्ता लवकरात लवकर बनवावा, असे निवेदन राष्ट्रवादी प्रदेशचे सरचिटणीस व माजी नगरसेवक प्रकाश तरे यांनी केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिले आहे.

------------

गटाराचे पाणी रस्त्यावर

डोंबिवली : पूर्वेतील व्ही.पी. रोडवर काही महिन्यांपासून गटार तुंबून त्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. हा रस्ता रहदारीचा असून, या पाण्यामुळे तेथे रोज दुचाकींचे घसरून अपघात होत आहेत. येथील रहिवाशांनी व दुकानदारांनी केडीएमसीकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गटारीच्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. याबाबत राष्ट्रवादीचे डोंबिवली शहर सरचिटणीस ज्ञानेश पवार यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे लक्ष वेधले आहे. आयुक्त तरी यात लक्ष घालतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

--------------------------