शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

जिल्ह्यात कोरोनाचे ३५० रुग्ण, आठ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:37 IST

ठाणे : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे नवीन ३५० रुग्ण आढळून आले आहेत. तर, आठ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. ठाणे ...

ठाणे : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे नवीन ३५० रुग्ण आढळून आले आहेत. तर, आठ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. ठाणे महापालिका हद्दीत ५६ रुग्णांची वाढ झाली. मात्र, एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत ८७ रुग्णांच्या वाढीसह एक मृत्यू झाला आहे. उल्हासनगरमध्ये ९ रुग्ण वाढ झाली असून तीन मृत्यू झाले आहेत. भिवंडी परिसरात एकही रुग्ण आढळलेला नाही. तसेच मृत्यूही झालेला नसल्याने तेथील आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. मीरा-भाईंदरला ६४ रुग्णांची वाढ झाली. येथेही एकही मृत्यू झाला नाही. अंबरनाथमध्ये १८ रुग्ण वाढले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. बदलापूरमध्ये १२ रुग्णांची वाढ झाली. तर, जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३६ रुग्ण सापडले असून एकाही मृत्यूची नोंद नाही.

-------------------