शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

मुस्लीम धर्मगुरूंमुळे काँग्रेसला लाभ

By admin | Updated: May 31, 2017 05:58 IST

महापालिका निवडणुकीत मताचा टक्का वाढावा याकरिता महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांनी

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : महापालिका निवडणुकीत मताचा टक्का वाढावा याकरिता महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांनी बोलावलेल्या बैठकीत केवळ मुस्लीम धर्मगुरुंनाच बोलावल्याने जास्त मुस्लीम नगरसेवक निवडून आले व काँग्रेसला भरघोस यश लाभले, असा आरोप रिद्वान बुबेरे यांनी केला आहे.बुबेरे यांनी याच मुद्द्यावर राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून आपली नापसंती व्यक्त केली होती व निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र आयोगाने त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नव्हती. आता याच मुद्द्याच्या आधारे न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती बुबेरे यांचे वकील आप्पा फडके यांनी दिली.निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा याकरिता दि. १९ मे रोजी महानगरपालिकेने काढलेल्या आदेशानुसार आयुक्तांनी २०मे रोजी सायंकाळी ४ वाजता बैठकीचे आयोजन केले होते. त्याकरिता सेवाभावी संस्था, डॉक्टर, वकील, बचत गट,राजकीय पक्ष, विविध असोसिएशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब अशा विविध समाजसेवी संस्थांबरोबर मुस्लीम समाजातील धर्मगुरू यांना आमंत्रित केले होते. इतर समाजातील धर्मगुरूंना या बैठकीला न बोलावल्याने निवडणुकीवर एकाच समाजाचा प्रभाव पडला, असे माजी नगराध्यक्ष रिद्वान बुबेरे व रजा अब्दुल समद फक्कीह यांचे म्हणणे आहे. ही बैठक झाल्यावर लागलीच २३ मे रोजी उभयतांनी राज्य निवडणूक आयोगाकडे निवडणूक अधिकारी योगेश म्हसे यांच्या विरुद्ध लेखी तक्रार नोंदवली होती. निवडणूक यंत्रणेने निष्पक्ष असले पाहिजे. भिवंडीत मुस्लीमांची संख्या लक्षणीय असली तरी अन्य धर्मीयांचे वास्तव्य असल्याने एकतर सर्व धर्माच्या गुरुंना बैठकीला बोलवायला हवे होते किंवा कुणालाही बोलवायला नको होते, असे त्यांचे मत आहे. परंतु आयोगाने या तक्रारीची दखल न घेतल्याने निवडणुकीत तब्बल ४३ मुस्लीम नगरसेवक निवडून आले व काँग्रेसला त्याचा लाभ झाला, असे त्यांचे म्हणणे आहे.