शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

सहकारी बँका, पतसंस्थांची लॉकडाउनमध्येही हप्तेवसुली सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:54 IST

कर्जदार चिंतेत। कामधंदा बंद, पगार नसल्याने हप्ते फेडणार कसे?

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : देशात सर्वत्र लॉकडाऊन घोषित असताना कर्जदारांना दिलासा देण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेने कर्जफेडीला एप्रिलमध्ये तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यानंतर पुन्हा तीन महिने मुदतवाढ दिली आहे, मात्र तरीही राज्याच्या सहकार विभागाने याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे तालुक्यातील सहकारी बँका तसेच काही पतसंस्थांनी नेहमीप्रमाणेच आपली कर्जाची वसुली सुरू ठेवली आहे. यामुळे आधीच कोरोनाचे संकट, नोकरीधंदा नाही, पगार नाही, जवळ पैसे नाहीत, अशा वेळी काही बँका व बहुतांश पतसंस्थांचे वसुलीसत्र मात्र सुरू असल्याने अनेक कर्जदार चिंतेत आहेत.

वसई-विरार शहरात ८० हून अधिक सहकारी पतसंस्था तसेच तीन सहकारी बँका असून अनेकांनी या बँका व पतसंस्थांमधून कर्ज घेऊन छोटे-मोठे उद्योगधंदे सुरू केले आहेत. मात्र अचानकपणे ओढवलेल्या कोरोना संकट व टाळेबंदीमुळे नोकरी व उद्योगधंदे बंद पडले आहेत.

साहजिकच या कर्जदारांच्या उत्पन्नाचा स्रोत बंद झाला आहे. त्यामुळे आता ही कर्जे व त्याचे हप्ते सध्या तरी फेडायचे कसे, असा मोठा प्रश्न या कर्जदारांना पडला आहेत. त्यामुळे सरकारने रिझर्व बँकेच्या धोरणानुसार आदेश काढून कर्जदारांना दिलासा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.