शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मुख्यमंत्र्यांनाच आश्वासनांचा विसर, भाजपासह मित्रपक्ष नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 04:04 IST

दिवाळीपूर्वी शहर विकास आराखडयाला मंजुरी देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न पाळल्याने महापौर मीना आयलानी यांच्यासह पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार कुमार आयलानी तोंडघशी पडले.

सदानंद नाईक उल्हासनगर : दिवाळीपूर्वी शहर विकास आराखडयाला मंजुरी देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न पाळल्याने महापौर मीना आयलानी यांच्यासह पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार कुमार आयलानी तोंडघशी पडले. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा फक्त आश्वासन दिले आहे.महापालिकेवर भाजपासह मित्र पक्षाची सत्ता येण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालिका निवडणुकीच्या दरम्यान शहर विकास आराखडा मंजुरीसह अनेक आश्वासने नागरिकांना दिली होती. भाजपाचे मित्रपक्ष साई व ओमी टीमने शहर विकास आराखडयासह इतर विकासात्मक पॅकेजबाबत महापौर आयलानी यांच्याकडे तगादा लावला. तसेच आश्वासनाचा मुख्यमंत्र्यांना विसर पडल्याची टीका शहरातून सुरू झाली आहे.महापौर आयलानी व पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष व माजी आमदार कुमार आयलानी यांनी मुख्यमंत्र्याची सहा महिन्यात तीनवेळा भेट घेतली. तसेच त्यांच्या समोर निवडणुकीतील आश्वासनांचा पाढा वाचून शहर विकास आराखडयासह वाढीवपाणी योजना, विशेष पॅकेज, रस्ता रूंदीकरणातील बाधित व्यापाºयांचे पुनर्वसन, नगररचनाकार आदी अनेक प्रस्तावांना लवकरच मंजुरी देण्याची विनंती केली. गेल्याच महिन्यात नगरविकास विभागाच्या सचिवांकडे बैठक घेऊन शहरातील विविध समस्या मांडल्या. त्यानींही उत्साहाच्या भरात दिवाळीपूर्वी मुख्यमंत्री शहर विकास आराखडयाला मंजुरी देणार असल्याचे सांगितले.दिवाळी संपल्यानंतरही आराखडयाला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली नाही. याप्रकाराने महापौरांसह मित्र पक्षात नाराजी पसरली आहे.मात्र नाराजी कोणीही उघडपणे व्यक्त करत नसल्याने, भाजप मित्रपक्षात असंतोष खदखदतो आहे. शुक्रवारी महापौर, कुमार आयलानी यांनी दिवाळीनिमित्त मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. त्याभेटीत त्यांनी पुन्हा जुन्या मागण्यांची आठवण करून दिली. एका महिन्यात शहर विकास आराखडयासह इतर प्रस्तावांना मंजुरी देणार असल्याचे आश्वासन महापौरांना दिले.>...तर भाजपाला धक्कापक्षात अशीच नाराजी निर्माण झाल्यास भाजपाला झटका बसणार असल्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. पक्षातील निष्ठावंत गटही शहर विकास ठप्प पडल्याने नाराज आहे. एकूणच वरिष्ठांच्या आश्वासनपूर्ती अभावी शहर भाजपासह मित्र पक्षात नाराजी पसरली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर