शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

रस्त्याच्या दुतर्फा गवतामुळे अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:50 IST

भातसानगर : शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बाजूला वाढलेले गवत रस्त्यावर आल्याने पुढील मार्ग दिसेनासा झाला आहे. त्यामुळे अपघात ...

भातसानगर : शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बाजूला वाढलेले गवत रस्त्यावर आल्याने पुढील मार्ग दिसेनासा झाला आहे. त्यामुळे अपघात हाेण्याची शक्यता वाढली आहे.

गावागावातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. हे गवत थेट रस्त्यावर आल्याने आधीच अरुंद व खड्डे पडल्याने अपघातग्रस्त बनलेले रस्ते या गवतामुळे अधिकच धोकादायक बनले आहेत. समोरून आलेले वाहन दिसत नसल्याने वेगाने येणाऱ्या वाहनांमध्ये अपघात होण्याची शक्यता वाढल्याने या रस्त्यांवरून वाहने चालविणे अधिकच धोक्याचे बनले आहे. या गवतामुळे दोन्ही बाजूंनी रस्ता चिकट बनल्याने तो अधिक धोकादायक बनला आहे. गावागावांतील रस्त्यांवरील गवत काढणे ही बांधकाम विभागाची जबाबदारी आहे; मात्र कोणत्याच रस्त्यावरील दोन्ही बाजूचे गवत कधीच काढले जात नाही. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ही आमची जबाबदारी नाही. काही गावांचे रस्ते आमच्या अखत्यारीत येत नाहीत. तर पंचायत समिती बांधकाम विभागाकडे विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले की, काही रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांनी हे गवत काढणे गरजेचे असल्याचे सांगत जबाबदारी टाेलवली.