शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बाप्पांच्या स्वागतासाठी चाकरमानी निघाले गावाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:32 IST

पाच दिवसांत लालपरीच्या ८२३ फेऱ्या : ७७६ गाड्या हाउसफुल्ल, शनिवारी सर्वाधिक ५८५ फेºया

पंकज रोडेकर।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गौरी-गणपतीसाठी चाकरमान्यांना गावी सुखरुप नेण्यासाठी लालपरी सज्ज झाली आहे. यानुसार ८२३ जादा फेºया सोडण्याचा निर्णय महाराष्टÑ राज्य परिवहन मंडळाच्या ठाणे विभागाने घेतला असून आतापर्यंत ७७६ फेऱ्यांचे बुकिंग झाले आहे. मागणी वाढल्यास फेºया वाढवण्यात येणार आहेत. त्यातच बुधवारपासून (आज) चाकरमानी गावी निघणार असून ३१ आॅगस्टला सर्वाधिक ५८५ जादा फेºया होणार असल्याने परिवहन विभागाची मोठ्याप्रमाणात धावाधाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दिवशी चाकरमान्यांची बस चुकू नये यासाठी विशेष आॅपरेशन राबवले जाणार आहे.यंदा गणेश चतुर्थी येत्या २ सप्टेंबर रोजी असल्याने त्यानिमित्त कोकणात जाणाºया गणेश भक्तांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. तर कोकणात जाण्याकरीता एसटीच्या ठाणे विभागामार्फत गतवर्षापेक्षा यंदाही योग्यरित्या जादा फेºयांचे सोडण्याचे नियोजन केले आहे. मात्र, तरीसुद्धा आणखी जादा बस सोडण्याची तयारी करून ठेवल्याचे विभागाकडून सांगण्यात येते. ठाणे विभागातील ९ आगारातून २८ आॅगस्ट ते ०१ सप्टेंबर दरम्यान या जादा फेºया सोडण्यात येणार आहेत.या जादा गाड्यांचे आरक्षण संगणकीय आरक्षण पद्धत उपलब्ध करून दिली. ते एक महिना अगोदरपासून उपलब्ध करून दिले आहे. तसेच ग्रुप पद्धतीचे आरक्षण ४० दिवस आधी सुरू झाले असून त्यासाठी आगार व्यवस्थापकांकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. त्याचबरोबर परतीच्या आरक्षणासाठी व्यवस्था तत्काळ उपलब्ध करून दिले असून परतीचा प्रवास हा ८ ते १५ सप्टेंबर दरम्यान होणार असल्याची माहिती विभागाने दिली.३१ आॅगस्टला सुटणाºया ५८५ बस बुकच्कोकणात जाण्यासाठी २८ आॅगस्ट ते १ सप्टेंबर असे पाच दिवस जादा बस सोडण्यात येणार आहेत. २८ आॅगस्टला बुधवार असून अवघ्या दोन जादा बस सुटणार आहेत. तर २९ आॅगस्टला २४, ३० आॅगस्टला १२२, ३१ आॅगस्ट या दिवशी सर्वाधिक ५८५ तर १ सप्टेंबर रोजी सध्यातरी ९० एसटी बस सोडण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर नियमित २२ बस ही धावणार आहेत.रत्नागिरीकर आघाडीवर : बाप्पांच्या स्वागतासाठी बुकींग करणाºयांमध्ये रत्नागिरीकर आघाडीवर आहेत. त्यापाठोपाठ दापोली, गुहागर, चिपळूण आणि खेड येथील चाकरमानी आहेत.३१ आॅगस्टला खरी कसरत : ३१ आॅगस्टला सध्या ५८५ बसेस बुक झाल्या आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दिवसात विशेष आॅपरेशन एसटी विभागामार्फत राबवले जाते. जेणे करून बसमध्ये जागा बुकींग केलेल्या चाकरमान्याला त्याच्या बसपर्यंत सहज पोहोचता येईल, हा त्या मागचा उद्देश असतो. त्यामुळे या दिवशी खºया अर्थाने कसरत आहे. गणेशोत्सवाच्या काळात जनरल आणि गणपतीसाठी सोडण्यात येणाºया गाड्यांसाठी स्वंतत्र व्यवस्था केली जाते. त्यामुळे या गाड्यांशी नियमित गाडयांचा काही संबंध येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.ग्रुपद्वारेच ३७७ बस फुल : चाकरमान्यांचा ग्रुप बुकिंग करण्याकडे जास्त कल असल्याचे दिसून येते. आतापर्यंत ग्रुपने ३७७ बस बुकिंग केल्या आहेत.त्यात राजकीय मंडळींचा भरणा अधिक आहे. ग्रुपमुळे त्यांना एसटी डेपो येण्याची गरज नाही. तसेच त्या ग्रुपने निश्चित केलेल्या ठिकाणापासून बस थेट गावाला नेली जाणार आहे.