शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

आरएसएसच्या अवमान याचिका प्रकरणी राहूल गांधी १२ जून रोजी भिवंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 22:34 IST

भिवंडी : लोकसभा निवडणूक प्रचारा दरम्यान काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत आरएसएसवर केलेल्या आरोपा प्रकरणी भिवंडी कोर्टात मानहानीची याचिका दाखल आहे. या याचिकेची आज दुपारी रोजी सुनावणी झाली.मागील सुनावणीच्या वेळी राहुल गांधी यांच्या स्थानिक वकीलांनी मागणी केल्यानुसार दोषारोप मांडण्यासाठी कोर्टाने १२ जून रोजी ...

ठळक मुद्देराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत आरएसएस वरील आरोप प्रकरणी भिवंडी कोर्टात मानहानीची याचिकासमरी ट्रायल प्रक्रिये ऐवजी याचिका समन्स ट्रायल प्रक्रि येद्वारे चालविण्याची मागणी पुढील सुनावणी१२ जून रोजी

भिवंडी : लोकसभा निवडणूक प्रचारा दरम्यान काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत आरएसएसवर केलेल्या आरोपा प्रकरणी भिवंडी कोर्टात मानहानीची याचिका दाखल आहे. या याचिकेची आज दुपारी रोजी सुनावणी झाली.मागील सुनावणीच्या वेळी राहुल गांधी यांच्या स्थानिक वकीलांनी मागणी केल्यानुसार दोषारोप मांडण्यासाठी कोर्टाने १२ जून रोजी दोन्ही पक्षाच्या वकीलांसह राहूल गांधी यांना हजर रहाण्यास सांगीतले आहे.तालुक्यात सोनाळे गावातील मैदानावर झालेल्या काँग्रेसच्या लोकसभा निवडणूक प्रचारसभेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्ये प्रकरणी आरएसएस संघटनेवर आरोप केला.त्यामुळे आरएसएसचे जिल्हा कार्यवाह राजेश कुंटे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी कोर्टात मानहानी याचिका दाखल केली. या याचिकेची सुनावणी आज भिवंडी कोर्टात झाली.भिवंडी कोर्टात मागील सुनावणीच्या वेळी राहूल गांधी गैरहजर असताना त्यांच्या वकीलांनी ही केस ऐतिहासीक असल्याने कोर्टापुढे सबळ पुरावा यावा आणि वस्तुस्थिती समोर यावी या साठी समरी ट्रायल प्रक्रियेव्दारा न चालविता ती समन्स ट्रायल प्रक्रि येद्वारे चालवावी,अशी मागणी केली होती.त्यानुसार कोर्टासमोर विविध पुस्तके,कोर्टाचे निकाल,पुरावे व साक्षीदार तपासण्यात येणार आहेत. त्यासाठी दोषारोप मांडणीसाठी राहुल गांधी याच्यासह दोन्ही बाजूच्या पक्षकारांचे वकीलांनी हजर रहावे,असे न्यायाधिश ए.ए.शेख यांनी कोर्टात सांगीतले. यावेळी राहुल गांधी यांची बाजू अँड.कुशाल मोर व अँड.नारायण अय्यर यांनी मांडली.तर याचिकाकर्त्याची बाजू अँड.नंदू फडके यांनी मांडली.या याचिकेबाबत दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये उत्कंठा वाढीस लागली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीRahul Gandhiराहुल गांधी