शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

३६ तासांची पाणीकपात रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 02:05 IST

मीरा-भार्इंदरची पाणीकपात ३६ तासांवर गेली असून ती रद्द करावी, अशी मागणी माजी खासदार संजीव नाईक यांनी बुधवारी आयुक्त महापालिका आयुक्त बळीराम पवार यांच्याकडे केली.

मीरा रोड : मीरा-भार्इंदरची पाणीकपात ३६ तासांवर गेली असून ती रद्द करावी, अशी मागणी माजी खासदार संजीव नाईक यांनी बुधवारी आयुक्त महापालिका आयुक्त बळीराम पवार यांच्याकडे केली.भुयारी मार्गाचे काम पूर्ण करा, उत्तनवासीयांची कचऱ्यातून सुटका करा आदी विविध मागण्याही त्यांनी केल्या. यावेळी पक्षातर्फे ११ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मीरा-भार्इंदर महापालिकेत आयुक्तांच्या दालनात माजी खासदार नाईक यांनी पक्षाचे माजी नगरसेवक प्रकाश दुबोले, पौर्णिमा काटकर, नरेंद्र भाटिया, संतोष गोळे, साजिद पटेल, शिल्पा सावंत, रमेश गायकवाड, भिलारे, साळुंके आदी पदाधिकारी - कार्यकर्त्यांसमवेत आयुक्तांशी चर्चा केली.मीरा-भार्इंदरची पाणी कपात ३६ तासांवर गेली आहे. या आधी आम्ही प्रत्येकवेळी मीरा-भार्इंदरला पाणी कपातीतून वगळत नागरिकांना दिलासा दिला होता. त्यामुळे आताही पाणीकपात रद्द करा, असे नाईक म्हणाले.भूमीगत गटार योजनेच्या कामाचा खर्च ५०० कोटींवर गेला आहे, तरीही काम रखडले आहे. त्यामुळे ठेकेदारावर कारवाई करा. उत्तन व परिसरातील रहिवाशी डम्पिंगमुळे त्रस्त असून त्यांना दिलासा द्या. शहरात फेरीवाले व अनधिकृत बांधकामे वाढत असताना त्यावर नियंत्रण न ठेवणारया अधिकाºयांवर कारवाई करा. टीडीआर घोटाळे, विकास आराखडा, पालिकेकडून केली जाणारी अनावश्यक व निकृष्ट दर्जाची बांधकामे, रखडलेले रस्ते, परिवहन सेवेची दुरवस्था आदी अनेक मुद्द्यांवर नाईक यांनी आयुक्तांकडे कारवाईची मागणी केली.मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री गेली दोन वर्षे सतत शहरात येत असून विविध भूमीपुजने, उद्घाटने करीत आहेत. या कार्यक्रमांसाठी होणारा लाखो रुपयांचा खर्च कुठून केला? असा सवाल करत या खर्चाची चौकशी करुन कारवाई करा, असे निवेदनात म्हटले आहे.काशिमीरा नाका येथील शिवाजी महाराजांचा पुतळा उंच करणे किंवा उड्डाण पुलापेक्षा उंच नवा पुतळा बसवण्यावर समिती विचार करत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. पाणी कपात रद्द करण्यासोबतच अन्य मागण्यांवरही विचार करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.