शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

विठ्ठलवाडी स्थानकात पुलाचे प्लास्टर पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 03:24 IST

डोंबिवली : रेल्वेस्थानकातील पादचारी पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच विठ्ठलवाडी स्थानकातील पुलाचे प्लास्टर बुधवारी सकाळी पडले.

डोंबिवली : रेल्वेस्थानकातील पादचारी पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच विठ्ठलवाडी स्थानकातील पुलाचे प्लास्टर बुधवारी सकाळी पडले. या घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नसली, तरी प्रवाशांमध्ये घबराट पसरली. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेऊन तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.एल्फिन्स्टन स्थानकातील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये प्रवाशांचे बळी गेले होते. रेल्वे प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत तातडीने पादचारी पुलांचे आॅडिट करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आॅडिटमध्ये झालेल्या पाहणीनंतरही डोंबिवलीपाठोपाठ विठ्ठलवाडी स्थानकातील पुलाचे प्लास्टर पडल्याने आॅडिटवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. रेल्वेच्या आॅडिट समितीने अहवालात सुधारणा वा सूचना केल्या आहेत, हे सर्वसामान्य प्रवाशांना समजेल का? त्यासाठी कोणाकडे पाठपुरावा करायचा, असे प्रश्न प्रवाशांनी विचारले आहेत.डोंबिवली स्थानकातील कल्याण दिशेकडील गंजलेल्या पादचारी पुलाची छायाचित्रे चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्याची दखल घेत मनसेच्या स्थानिक पदाधिकाºयांनी रेल्वे प्रशासनाची भेट घेत याबाबत दखल घ्यावी, अशी सूचना केली होती. त्यापाठोपाठ विठ्ठलवाडी स्थानकातील ही घटना समोर आल्याने प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच असल्याची टीका करण्यात आली.