शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

भाजपचे ठाण्यात बोंबाबोंब आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:30 IST

ठाणे : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाला असलेले राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी ठाण्यात भाजपने राज्य ...

ठाणे : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाला असलेले राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी ठाण्यात भाजपने राज्य सरकारच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन केले. सरकारच्या चुकीमुळे हे आरक्षण रद्द झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने १२ डिसेंबर २०१९ ला यासंदर्भात काही आदेश दिले होते, परंतु त्याला १५ महिने उलटून गेल्यानंतरही राज्य सरकारने याकडे गांभीर्याने न घेतल्याने हे आरक्षण रद्द होण्याची वेळ आल्याचे मत भाजपतर्फे व्यक्त करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हे आंदोलन करण्यात आले. भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आरक्षणाच्या बाबतीतील महाविकास आघाडीचे धोरण स्पष्ट दिसत आहे. ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचे नाही, दिलेले आरक्षण हिरावून घेण्याचे काम सुरू आहे. ज्या मंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेतला होता, त्यांचा आवाज दाबला गेला आहे. त्यामुळे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी यावेळी डावखरे यांनी केली. तर महाविकास आघाडी अत्यंत निष्क्रिय आहे, १५ महिने झाले तारीख पे तारीख घेत बसली. त्यामुळे ओबीसी समाजाला महाविकास आघाडी सरकारने रस्त्यावर आणले आहे. त्यामुळे आता आरक्षण मिळविण्यासाठी भाजप रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा यावेळी केळकर यांनी दिला.

----------