शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
4
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
5
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
6
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
7
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
8
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
9
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
10
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
11
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
12
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
13
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
15
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
16
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
17
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
18
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
19
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
20
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 

‘भाजपाने घेतली २७ गावांची सुपारी’

By admin | Updated: February 16, 2017 02:01 IST

शिवसेना टेंडरिंगमध्ये रिंगमास्टर असल्याचा आरोप भाजपाचे गटनेते वरुण पाटील यांनी मंगळवारी केला होता. त्याची दखल घेत

डोंबिवली : शिवसेना टेंडरिंगमध्ये रिंगमास्टर असल्याचा आरोप भाजपाचे गटनेते वरुण पाटील यांनी मंगळवारी केला होता. त्याची दखल घेत त्यांचा बोलवता धनी कोण आहे, हे आम्हाला माहीत आहे. भाजपाने तर २७ गावांची सुपारी घेतली आहे, असा आरोप केडीएमसीचे सभागृह नेते राजेश मोरे यांनी बुधवारी केला.मोरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटारडे आहेत. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे दिशाभूल करणारे आहेत. पालिकेचा त्यांनी बट्ट्याबोळ केला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेच या महापालिका व जिल्ह्याला विकासाकडे नेतील. पण, त्यांना अनेक अडथळे येत आहेत. त्याला भाजपाचे येथील नेते जबाबदार आहेत. २७ गावांमध्ये विकास करण्यासाठीही आमचा कृती आराखडा तयार आहे. काहीही झाले तरी शिवसेना त्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य हे सत्यच असते, ते कधीना कधी उघडे पडतेच, हे विसरू नये. शहरांमध्ये सुरू असलेली विकासकामे केवळ शिवसेनेच्या धोरणांमुळे सुरू आहेत. साहित्य संमेलनालाही ५० लाखांचा निधी देणारी ही एकमेव महापालिका होती, हे विसरून कसे चालेल. भाजपाचे पदाधिकारी तोंडाला येईल ते बोलत आहेत. नेहमीच शिवसेनेने कमीपणाची भूमिका घेतली आहे. पण, तरीही आरोप सुरूच आहेत, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)