शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

उल्हासनगर शहर काँग्रेस कडून भाजपचा निषेध, काँग्रेस पदाधिकार्यांनी दिली गांधी बाबत माहिती

By सदानंद नाईक | Updated: April 1, 2023 19:37 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उधोगपती अदानी यांच्या व्यवहारावर राहुल गांधी यांनी भाष्य केल्यानेच, भाजप प्रणित केंद्र सरकारने खोट्या तक्रारी करून

उल्हासनगर :

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उधोगपती अदानी यांच्या व्यवहारावर राहुल गांधी यांनी भाष्य केल्यानेच, भाजप प्रणित केंद्र सरकारने खोट्या तक्रारी करून गांधी यांची खासदारकी रद्द केली. या घटनेचा निषेध शहर काँग्रेसने याबाबतची माहिती पत्रकारांना दिली.

 उल्हासनगर काँग्रेसच्या वतीने गेल्या आठवड्यात राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचा निषेधार्थ नेताजी चौकात आंदोलन केले होते. उधोगपती अदानीच्या महाघोटाळा संदर्भात मोदी सरकारला अनेक राहुल गांधी यांनी संसदेत विचारून कोंडीत पकडले होते. मोदी आणि अदानी यांचे संबंध काय? महाघोटाळा मधील २० हजार कोटी कोणाचे आहेत? आदी प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित करून मोदींच्या कारभाराची चिरफाड केली. याच रागातून षड्यंत्र रचून गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी केला. काँग्रेस पक्षाने अदानी बाबत जेपीसीची मागणी लावून धरल्याने, संसदेचे कामकाज ठप्प पडत आहे. 

भाजपा ओबीसी समाजाचा संबंध भ्रष्टाचारांशी जोडून ओबीसी समाजाचा अपमान करीत आहे. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत असल्याचा आरोप शहर काँग्रेस कडून होत आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब यांच्या आदेशानुसार राज्यभर आंदोलन सुरू असून याबाबतची माहिती जिल्ह्यातील पत्रकारांना दिली जात आहे. त्याच अनुषंगाने उल्हासनगर प्रभारी माजी खासदार हुसेन दलवाई, सहप्रभारी मनोज शिंदे व जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वात पत्रकारांना माहिती देण्यात आली आहे.

काँग्रेस पदाधिकारी आक्रमक महापालिकेच्या माजी गटनेता अंजली साळवे, किशोर धडके, नानिक आहुजा, वज्जिरुदिन खान, मनीषा महाकाळे, विशाल सोनवणे, नारायण गेमनानी, चिराग फक्के आदी जणांनी पत्रकार यांना माहिती देऊन आंदोलन केले.