शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

स्मशानभूमीच्या श्रेयात भाजपाचीही उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 04:17 IST

घोडबंदरच्या स्मशानभूमीच्या मुद्यावरून शुक्रवारी पुन्हा महासभेत गदारोळ झाला. ती न होण्यासाठी संजय केळकर यांनी आधी प्रयत्न केले असल्याचा मुद्दा भाजपाने मांडला.

ठाणे : घोडबंदरच्या स्मशानभूमीच्या मुद्यावरून शुक्रवारी पुन्हा महासभेत गदारोळ झाला. ती न होण्यासाठी संजय केळकर यांनी आधी प्रयत्न केले असल्याचा मुद्दा भाजपाने मांडला. तोच मुद्दा शिवसेना सभागृह नेत्यांनी लावून धरल्याचा आरोपही केला. एकाच पक्षातील दोन नेते स्मशानभूमी हवी आणि नको या भांडणात अडकल्याचे सांगून भाजपाने शिवसेनेचे श्रेय खेचण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. यामुळे हा संघर्ष शिवसेनेतील दोन नेत्यांपासून भाजपाच्या आमदारापर्यंत येऊन पोहचला आहे.शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे या स्मशानभूमीच्या बाजूने आहेत, तर सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी तिला विरोध केला आहे. म्हसे यांनी विरोध कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. तर प्रशासनाच्या वतीने प्रमोद निंबाळकर यांनी उत्तर दिल्यानंतरही तेथे स्मशानभूमी होऊ शकते अथवा नाही, याबाबतचा कोणताही खुलासा केला नाही.सभागृहातील तापलेले वातावरण लक्षात घेता, स्मशानभूमी होणार की नाही, याचा निर्णय १९ एप्रिलला पालकमंत्री एकनाथ शिंदे, आयुक्त आणि रहिवासी घेतील, असे मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले.>आंदोलकांचे घूमजावरेप्टाकॉस अथवा मुल्लाबाग येथे स्मशानभूमी व्हावी अशी आमची भूमिका नव्हती, अशी भूमिका स्मशानभूमी बचाव संघर्ष समितीने घेतली.काही पक्षांनी व बिल्डरांनी आंदोलकांना हाताशी धरून अफवा पसरवल्याचा आरोप त्यांनी केला.