शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

बिऱ्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर; मोर्चेकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन, २ तासापासून रस्ता जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2023 13:26 IST

बिऱ्हाड मोर्चाला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली होती.  

कसारा,  शाम धुमाळ: राज्यभरातील आदिवासी विकास विभागातील रोजंदारी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांचा मुंबई येथील मंत्रालयाकडे निघालेला बिऱ्हाड मोर्चा इगतपुरीत मुक्कामी स्थिरावला आहे. नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथून विविध मागण्यासाठी या बिऱ्हाड मोर्चाला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली होती.  

शाळेतील आणि वसतिगृहातील रोजंदारी वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचारी यांचा हा बिऱ्हाड मोर्चा असुन दिनांक २५ मे २०१३ रोजीचे आदिवासी विकास विभागाचे शासन पत्र रद्द करावे, दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर बाहेरील कर्मचाऱ्यांना घेऊ नये, दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांना दहा वर्षे पूर्ण होईपर्यंत शासन सेवेत संरक्षण देण्यात यावे तसेच त्यांना सेवेतून कमी करू नये अशा प्रमुख मागण्या या मोर्च्याकरांच्या आहेत. विशेष म्हणजे दुपारच्या सुमारास काही वेळा जोरदार पावसाच्या सरी कोसळल्यामुळे मोर्चेकरी चिंब भिजले होते.

आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला  सिटु संघटनेने पाठींबा दिला असुन मुंबईच्या दिशेने रावांना होण्यासाठी मुबईच्या वेशीवर दाखल झाला आहे.मुंबई ची वेस असलेल्या कसारा घाटात हा मोर्चा आला असून. सरकारने त्यांच्या मागण्यांचा विचार करून ताबडतोब निर्णय घ्यावा ही मागणी करून या मोर्चाला विविध संघटनानी पाठिंबा दिला आहे. . या मोच्यात मोठ्या प्रमाणावर महिला लहान मुले व अपंग युवक आहेत. गुरुवाई सकाळी हा बिऱ्हाड मोर्चा महामार्गावरील कसारा घाटात दाखल झाला असून पुढे निघाला आहे.अरे या सरकारचे करायचं काय खाली डोक वर पाय अशा अनेक घोषणा देऊन सरकारचा धिक्कार केला. हजारो मोर्चे करांनी अचानक मुबई नाशिक व नाशिक मुबई महामार्गांवरील दोन्ही कसारा घाटात रस्ता रोको केला असून वाहणांच्या लाबाचं लांब रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :thaneठाणे