शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

बिहार राज्यपालांचा ठाण्यात सत्कार

By admin | Updated: December 28, 2015 03:51 IST

भाजपा सरकारने बिहारच्या राज्यपालपदी रामनाथ कोविंद यांची नियुक्ती केल्याबद्दल काँग्रेसचे नेते कांती कोळी यांनी अखिल भारतीय कोळी समाजाच्या

ठाणे : भाजपा सरकारने बिहारच्या राज्यपालपदी रामनाथ कोविंद यांची नियुक्ती केल्याबद्दल काँग्रेसचे नेते कांती कोळी यांनी अखिल भारतीय कोळी समाजाच्या वतीने त्यांचा ठाण्यात सत्कार आयोजित केला होता. कोविंद यांनी सत्कार स्वीकारल्याची गंधवार्ताही भाजपाच्या एकाही स्थानिक नेत्याला नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. कोविंद हे स्वत: कोळी समाजाचे असून, त्यांची भाजपा सरकारने राज्यपालपदी नियुक्ती केल्याबद्दल कोळी समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजक हे माजी आमदार व काँग्रेसचे नेते कांती कोळी होते. परंतु भाजपाच्या एकाही नेत्याला राज्यपालांच्या दौऱ्याची गंधवार्ता नसल्याने, कोविंद हे आपल्या समाजाचा सत्कार स्वीकारून निघून गेले. जुन्या आठवणींना उजाळासाधारण ३० वर्षांपूर्वी कांती कोळी हे काँग्रेसमधून निवडून आलेले ठाण्याचे आमदार होते. आपण भाजपच्या तिकिटावर कानपूरमधून निवडून आलो होतो. कोळींचे संघटनात्मक कौशल्य पाहून त्या वेळी समाजाच्या महाराष्ट्र शाखेची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली होती. ती आजही त्यांनी चांगल्या रीतीने पार पाडल्याचे कौतुकोद्गार कोविंद यांनी सत्कार सोहळ्यात काढले. कोळी हे काँग्रेसमध्ये आणि आपण भाजपात असलो, तरी पक्षभेद बाजूला ठेवून दोघांनीही काम केल्याचे व यापुढेही काम करणार असल्याचे ते म्हणाले.