शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

भिवंडी पालिकेसमोर ३३० कोटी वसुलीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:30 IST

नागरिकांकडून करवसुली करण्यास अधिकारी टाळाटाळ करतात. त्यामुळे दरवर्षी थकबाकीच्या रकमेत वाढ होऊन महापालिकेस आर्थिक फटका बसतो.

भिवंडी : महापालिकेपुढे आर्थिक संकट असल्याची बतावणी करणाऱ्या अधिकाºयांसमोर सध्या शहरातील करदात्यांकडून ३३० कोटी रूपये वसूल करण्याचे आव्हान निर्माण झाले असून त्यासाठी पालिकेच्या पाच प्रभागांतून पाच पथके रवाना झाली आहेत.महापालिका क्षेत्रात एकूण पाच प्रभाग समिती कार्यालये कार्यरत आहेत. नागरिकांकडून करवसुली करण्यास अधिकारी टाळाटाळ करतात. त्यामुळे दरवर्षी थकबाकीच्या रकमेत वाढ होऊन महापालिकेस आर्थिक फटका बसतो. ही बाब आयुक्त मनोहर हिरे व उपायुक्त वंदना गुळवे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने वसुली विभाग अधिकारी व प्रभाग अधिकाºयांची बैठक घेऊन कानउघाडणी केली. तसेच १५ दिवसांत १५० कोटी वसुलीचे लक्ष्य ठरवून करवसुली करण्याचे आदेश दिले आहेत.२०१८-१९ या वर्षासाठी मागील थकबाकी धरून एकूण ३४४ कोटी ८४ लाख ९६ हजार ३४६ रुपये मालमत्ताधारकांकडून येणे असून त्यापैकी प्रभाग-१ मध्ये ११४ कोटी ८२ लाख ८२ हजार ४८७ रुपये, तर प्रभाग-२ मध्ये ७३ कोटी ६४ लाख सात हजार ५१२ रुपये, प्रभाग-३ मध्ये ६२ कोटी ९२ लाख ६८ हजार ३०१ रुपये, प्रभाग-४ मध्ये ५५ लाख २७ हजार ४९ हजार ३३३ रुपये, प्रभाग-५ मध्ये ३८ कोटी १७ लाख ८८ हजार ७१३ रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी आॅक्टोबर महिन्यापर्यंत १४ कोटी २३ लाख ३३ हजार ५६७ रुपये वसुली पालिका अधिकाºयांनी केली आहे. उरलेली थकबाकी ३३० कोटी ६१ लाख ६२ हजार ७७९ रुपये आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीMuncipal Corporationनगर पालिका