शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

विमानतळाला `दिबां`चे नाव देण्याचा ठराव भिवंडीत मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:30 IST

भिवंडी : नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा वाद हळूहळू चिघळण्याची चिन्हे दिसू लागली असून, विमानतळास आगरी समाजाचे लोकनेते दिवंगत दि. ...

भिवंडी : नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा वाद हळूहळू चिघळण्याची चिन्हे दिसू लागली असून, विमानतळास आगरी समाजाचे लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी ठाणे, पालघर, रायगड पट्ट्यातील भूमीपुत्र आगरी-कोळी समाज आक्रमक होऊ लागला आहे. भिवंडी तालुका आगरी समाज उन्नती मंडळ पदाधिकाऱ्यांची सभा अंजुरफाटा समाज हॉल येथे अध्यक्ष अरुण बबन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झाली. त्यामध्ये विमानतळास दिबांचे नाव देण्याचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला.

येत्या १० जूनरोजी संपूर्ण जिल्ह्यात याच मागणीकरिता मानवी साखळी उभारण्यात येणार असून, भिवंडी तालुक्यातून हजारोंच्या संख्येने आगरी-कोळी भूमिपुत्रांसह बहुजन समाजाने सामाजिक अंतर बाळगत सहभागी होण्याचे आवाहन केल्याची माहिती अरुण पाटील यांनी दिली.

या सभेस खासदार कपिल पाटील, ज्येष्ठ नेते आर. सी. पाटील, संस्थापक-अध्यक्ष मनोहर पाटील, ॲड भारद्वाज चौधरी, विनोद पाटील, रमेश कराळे, ॲड किरण चन्ने, नामदेव पाटील, बाळाराम कराळे, हनुमान माळी, राजेंद्र भोईर, राजेंद्र मढवी, प्रताप पाटील, सतीश चौधरी आदी उपस्थित होते.

..........

वाचली