शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

भातसा धरण भरले ९५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:49 IST

भातसानगर : शहापूर तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेले भातसा धरण भरून वाहण्यासाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यातच विद्युत केंद्रातून विसर्ग ...

भातसानगर : शहापूर तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेले भातसा धरण भरून वाहण्यासाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यातच विद्युत केंद्रातून विसर्ग करण्यास सुरुवात केल्याने धरण भरून वाहण्यास वेळ लागणार आहे.

तालुक्यातील तानसा, वैतरणा अप्पर वैतरणा ही धरणे कधीच भरून वाहू लागली असली तरी मुंबईला सर्वात अधिक पाणीपुरवठा करणारे भातसा अजूनही भरले नसल्याने मुंबईकरांसह उपनगर व तालुक्याला मोठी चिंता भेडसावू लागली आहे. आजच्या मितीस धरणाची पाणीपातळी वाढली आहे. ९५.६३ टक्के इतका पाणीसाठा आज झाला आहे. मात्र, विद्युत केंद्रातून १८.७३१ क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला असल्याने धरण भरून वाहण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. मंगळवारी धरणक्षेत्रात १०८.०० मिलीमीटर पाऊस झाला असून आतापर्यंत २२००.०० मिलीमीटर पाऊस झाला आहे. मंगळवारी धरणाची पाणीपातळी १४०.५७ मीटर नाेंदवली गेली असून पूर्ण संचय पातळी १४२.०७ मीटर आहे. ९७६.१० द.ल.घ.मी. क्षमता असलेल्या या धरणात सध्या ९३४.९४६ द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला आहे. धरणात येणारे नद्यांच्या प्रवाहाच्या दिशेला समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू असल्याने मातीसह गढूळ पाणी नद्या, ओढ्यांद्वारे धरणात येऊन साठले आहे.