शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

भार्इंदर पालिका प्रभागरचना सोडत जाणार लांबणीवर?

By admin | Updated: April 26, 2017 23:52 IST

मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून नव्या प्रभागरचनेची सोडत २७ एप्रिल रोजी काढण्यात येणार होती.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून नव्या प्रभागरचनेची सोडत २७ एप्रिल रोजी काढण्यात येणार होती. मात्र, आता ही सोडत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढण्यात येणार असल्याचे संकेत पालिकेच्या नगरसचिव विभागातील सूत्रांनी दिले. शहरात निवडणूकपूर्व राजकीय वातावरण तापू लागले असून पक्षांतराला चांगलेच उधाण येण्याची चिन्हे दिसत आहेत. पक्षांतराच्या प्रतीक्षेत असलेल्यांची नजर प्रभागरचना जाहीर होण्याकडे लागली आहे. राज्य निवडणूक आयोगामार्फत प्रभागरचना जाहीर होणार आहे. त्याबाबत, आयोगाने यापूर्वी निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार, २७ एप्रिलला प्रभागरचनेची सोडत होणार होती. आयोगाने ११ एप्रिलपर्यंत प्रभागरचना निश्चित करण्याचे निर्देश पालिकेला दिले होते. प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा १७ एप्रिलला आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करणे अपेक्षित होते. परंतु, प्रत्यक्षात पालिकेने २१ एप्रिलला प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा आयोगाला सादर केल्याने आयोगाने त्याच्या मान्यतेला होणारा विलंब हेरून सोडत पुढे ढकलली. (प्रतिनिधी)