शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

केडीएमसीच्या खादाड अधिकाऱ्यांमुळेच वाटोळे

By admin | Updated: May 11, 2017 01:51 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अधिकाऱ्यांचे पैशांशिवाय एक पानही हलत नाही. त्यांच्या या खाबूगिरीमुळेच कल्याण-डोंबिवली शहरांचे वाटोळे झाले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अधिकाऱ्यांचे पैशांशिवाय एक पानही हलत नाही. त्यांच्या या खाबूगिरीमुळेच कल्याण-डोंबिवली शहरांचे वाटोळे झाले आहे, अशी जळजळीत टीका आमदार गणपत गायकवाड यांनी केली. कल्याण प्रेस क्लबतर्फे बुधवारी झालेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी गायकवाड यांनी कल्याण पूर्वेतील समस्या, त्याला जबाबदार असलेली महापालिका प्रशासकीय यंत्रणा, २७ गावांचा प्रश्न, स्मार्ट सिटी आदी प्रमुख विषयांवर परखडपणे आपले विचार मांडले.आरक्षित भूखंडावर झालेली बेकायदा बांधकामे आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारीवर्गामुळे कल्याण पूर्वेचा विकास होऊ शकला नाही. कल्याण पूर्वेत आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी केवळ स्वत:चा फायदा कसा होईल, हेच बघितले. आपल्या महापालिकेत एवढे बुद्धिवान अधिकारी आहेत की, त्यांनी चक्क डीपी प्लॅनमध्ये बांधकामांना परवानगी दिली असल्याचा गौप्यस्फोट या वेळी गायकवाड यांनी केला. तर, महापालिका अधिकारी कंत्राटदाराला फायदा कसा होईल आणि त्यातून आपल्याला पैसे कसे सुटतील, याच विचारातून कामे करत आहेत. काही महापालिका अधिकारी खोट्या तक्रारीच्या माध्यमातून दिवसाला ५ ते १० लाख रुपये कमवत असल्याचा गंभीर आरोप करत स्मार्ट सिटी प्रकल्पात कल्याण पूर्वेला पूर्णपणे डावलल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.