शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

ठाणे जिल्हातील महिला बचत गटांचे खाते उघडण्यास बँकांचा विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 18:51 IST

या आढावा बैठकीत शेतकऱ्यां च्या पीक कर्जासह शासनाच्या महत्त्वकांशी योजनांमध्ये बँकांचे असलेले योगदान आणि आतापर्यंत विविध योजनांवर झालेला कर्ज पुरवठा आदीं विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्दे महिला बचत गटांचे खाते उघडण्यासही बँकांकडून विलंबप्रधानमंत्री मुद्रा योजनेतही केवळ १९ टक्के कर्जवाटप विकास महामंडळ आदींनी बँकांकडे प्रकरणे दीर्घ काळासाठी प्रलंबित

ठाणे : महामंडळांकडून येणाऱ्या कर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवण्यासह महिला बचत गटांचे खाते उघडण्यासही बँकांकडून विलंब होत असल्याच्या तक्रारी जिल्हातील बँकांच्या आढावा बैठकीत ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे संबंधीतांनी केल्या.या आढावा बैठकीत शेतकऱ्यां च्या पीक कर्जासह शासनाच्या महत्त्वकांशी योजनांमध्ये बँकांचे असलेले योगदान आणि आतापर्यंत विविध योजनांवर झालेला कर्ज पुरवठा आदीं विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, माविम, शामराव पेजे कोकण इतर मागास आर्थिक विकास महामंडळ आदींनी बँकांकडे प्रकरणे दीर्घ काळासाठी प्रलंबित राहतात अशा तक्रारी केल्या. महिला बचत गटांची खाती लवकर उघडण्यात येत नाहीत, यामुळे त्यांच्या कर्ज पुरवठ्यासह संभाव्य विकासावर ही परिणाम होतो असे माविम प्रतिनिधींनी यावेळी सांगितले.जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक व्ही. बी. सोने यांनी त्यांच्याकडील पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, खादी आणि ग्रामोद्योग यामधील उद्दिष्ट्यपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत . मात्र बँकांनी त्यांच्याकडे प्रकरणे गेल्यानंतर त्यावर तातडीने योग्य तो निर्णय घेणे अपेक्षित आहे. अन्यथा प्रलंबित ठेवल्यास विपरीत परिणाम होतो असे सोने यांनी सांगितले. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतही केवळ १९ टक्के कर्जवाटप आत्तापर्यंत झाले असून ते वाढविण्याची गरज आहे. बँकांनी यासाठी त्यासाठी तालुकानिहाय मेळावे घ्यावे अशी सुचना जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी केली.

टॅग्स :thaneठाणेbankबँक