शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
3
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
4
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
5
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
6
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
8
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
9
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
10
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
12
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
13
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
14
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
15
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
16
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
17
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
18
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
19
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
20
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

बदलापूरकरांची आॅनलाइन फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 05:48 IST

फोनवरून संपर्क साधत बँक खातेदारांच्या खात्यातून आॅनलाइन पैसे वळवल्याची आणि त्याची आर्थिक फसवणूक केल्याची १५ प्रकरणे एकाच दिवशी बदलापूरमध्ये घडली.

 अंबरनाथ : फोनवरून संपर्क साधत बँक खातेदारांच्या खात्यातून आॅनलाइन पैसे वळवल्याची आणि त्याची आर्थिक फसवणूक केल्याची १५ प्रकरणे एकाच दिवशी बदलापूरमध्ये घडली. अंबरनाथमध्ये अशाच प्रकारे दोघांना गंडा घातला. या फसवणूक प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.रविवारी बदलापूरमधील अनेक नागरिकांनी पोलीस ठाण्यात आॅनलाइन फसवणूक झाल्याची तक्रार केली. या आॅनलाइन फसवणुकीतून सरासरी अडीच लाखांहून अधिकची रक्कम लंपास केली. कार्ड ब्लॉक होऊ नये, यासाठी त्यांच्या कार्डवरील नंबर घेण्यात आले. त्यानंतर, मोबाइलवरून ओटीपी नंबर घेत त्याच्या आधारावर फसवणूक करणाºयांनी त्यांच्या बँक खात्यातून रक्कम वळवली. एकाच दिवशी तब्बल १५ नागरिकांना अशा प्रकारे फसवले आहे.खात्यातून २५, २० हजार रुपये वळवण्यात आले आहे. अंबरनाथ, चिंचपाडा येथे राहणाºया पूनम भोळे यांच्या फोनवर एसबीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगण्यात आले. त्यांचे क्रेडिटकार्ड ब्लॉक होण्याची भीती दाखवत त्यांच्या बँक खात्यातून ५४ हजार वळवण्यात आले. असाच प्रकार अंबरनाथच्या हरीश वाच्छाणी यांच्यासोबत झाला असून त्यांची १६ हजारांची फसवणूक झाली.यासंदर्भात उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त अंकित गोयल म्हणाले की, यासंदर्भातील फसवणुकीच्या गुन्ह्याच्या तपासासोबत ग्राहकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. या प्रकरणात बँकेकडून माहिती घेऊन तपास केला जाईल, असे स्पष्ट केले.