शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कल्याण-डाेंबिवलीत भटकणाऱ्यांवर बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:38 IST

कल्याण : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू असतानाही काही ठिकाणी गर्दी होत आहे. त्यामुळे केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी ...

कल्याण : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू असतानाही काही ठिकाणी गर्दी होत आहे. त्यामुळे केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश मनपा अधिकारी आणि पोलीस विभागाला शनिवारी दिले होते. त्यानुसार शनिवारी संध्याकाळपासून कारवाईला प्रारंभ झाला होता. रविवारीही हे चित्र कायम होते. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजन टेस्ट करून त्यात पॉझिटिव्ह आलेल्या लोकांची थेट मनपाच्या क्वारंटाइन सेंटरला रवानगी करण्यात आली.

आयुक्त सूर्यवंशी यांनी ऑनलाइन बैठक घेऊन पुढील १५ दिवस कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शनिवारी संध्याकाळी कल्याण पूर्वेत मनपा ‘ड’ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल आणि कोळसेवाडी पोलीस यांची संयुक्त कारवाई झाली. उद्घोषणेच्या माध्यमातून कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. रविवारी सकाळी पश्चिमेकडील सहजानंद चौकात, महात्मा फुले चौकात पोलिसांनी नाकाबंदी करून भटकणाऱ्यांना ताब्यात घेतले. यात दुचाकीवरून फिरणाऱ्या तरुणांची संख्या अधिक होती. पोलिसांनी त्यांच्या दुचाकीही ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान, त्यांना ताब्यात घेऊन अँटिजन चाचणीसाठी त्यांची रवानगी महाजन वाडी हॉलमध्ये करण्यात आली. यात काही जणांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत असून त्याचा आकडा समजू शकलेला नाही. कल्याणप्रमाणे डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवरही रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर आणि मनपाचे ‘फ’ प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पाटील, संजय साबळे, अरुण जगताप यांच्या वतीने दंडात्मक कारवाई आणि अँटिजन टेस्ट करण्यात आली.

------------------------------------------------------