शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

अमृतमहोत्सवी वर्षात गावोगावी वर्षभर स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:45 IST

ठाणे : देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे. याचे औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व गावे हगणदारीमुक्त करण्याचा निर्णय घेऊन ...

ठाणे : देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे. याचे औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व गावे हगणदारीमुक्त करण्याचा निर्णय घेऊन त्यांची रोज साफसफाई, स्वच्छताविषयक उपक्रम वर्षभर हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी एकमताने घेऊन जिल्ह्यात कामकाजाला प्रारंभही केला आहे. यासाठी सोमवारी स्वच्छतेची शपथही देण्यात आली.

जिल्ह्यातील गावखेडी, पाड्यांच्या वस्तीत ग्रामपंचायतीने सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनाची कामे, कुटुंबस्तरावर कचरा वर्गीकरण, वापरा व फेका प्रकारच्या प्लॅस्टिक वस्तू, पिशव्यांचा वापर न करणे ही स्वच्छतेची कामे आणि त्याबरोबर जनजागृतीची कामे जिल्ह्यात हाती घेतली आहेत. याशिवाय २ ऑक्टोबरपर्यंत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविले जात आहे. या अभियानाव्दारे सार्वजनिक ठिकाणी श्रमदान करून केले जात आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीकडून आता गावात प्लॅस्टिकबंदी घालण्याचा ठराव करण्यात येणार आहे. प्रत्येक गाव हगणदारीमुक्त म्हणजे ‘ओडीएफ पल्स’ करण्याचा ठरावही घेतला जाणार आहे. याशिवाय २ ऑक्टोबर रोजी ‘स्वच्छ भारत दिवस’ साजरा केला जाणार आहे. यावेळीही स्वच्छतेची शपथ घेतली जाणार आहे. एक महिन्याच्या कालावधीत म्हणजे १५ ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक ग्रामपंचायतीकडून सार्वजनिक ठिकाणच्या भिंती रंगवण्याच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहे. स्थायित्व व सुजलाम् अभियानामध्ये १०० दिवसांच्या काळात ग्रामपंचायतींमध्ये १०० शोषखड्डे तयार केले जातील. १९ नोव्हेंबरचा जागतिक शौचालय दिन प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये साजरा होईल. २६ जानेवारी रोजी गावागावातून सायकल रॅली काढून स्वच्छतेची जनजागृती करण्यासह शालेय स्पर्धा, मैला गाळ व्यवस्थापन कार्यशाळा, पदाधिकाऱ्यांचा सरपंचाशी ऑनलाइन संवाद आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, असे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ यांनी सांगितले.

--