शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

उल्हासनगर वालधुनी नदीवरील पुलाला मुहूर्त?; जलवाहिनीचा अडथळा होणार दूर

By सदानंद नाईक | Updated: October 9, 2023 17:11 IST

उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला जाण्यासाठी नागरिकांना वालधुनी नदी पुलाचा वापर करावा लागतो.

उल्हासनगर : उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वालधुनी पुलाला अडथळा ठरलेली जलवाहिनीच्या कामाला आयुक्तांनी हिरवा झेंडा दाखविला आहे. त्यामुळे गेल्या दिड वर्षांपासून मुहूर्त लागत नसल्याने, पुलाचे काम लवकर सुरू होण्याची संकेत आयुक्त अजीज शेख यांनी दिले. 

उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला जाण्यासाठी नागरिकांना वालधुनी नदी पुलाचा वापर करावा लागतो. मात्र नदीवरील पूल धोकादायक झाल्याने, महापालिकेने दिड वर्षांपूर्वी पूल पाडून टाकला. पुलाचे काम नव्याने सुरू करण्याला महापालिकेने मंजुरी दिली. मात्र पुला जवळून जाणारी जलवाहिनी पुलाला अडथळा ठरली. जलवाहिनी हटविल्या शिवाय नदीवरील पुलाचे काम सुरू करता येत नाही. असा पवित्रा ठेकेदारांनी घेतला. अखेर पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी जलवाहिणीचा अडथळा दूर करण्यासाठी आयुक अजीज शेख यांनी पुढाकार घेतला. दरम्यान माजी नगरसेविका सविता रंगडे-तोरणे, समाजसेवक शिवाजी रगडे यांनी सोमवारी आयुक्त अजीज शेख यांनी भेट घेऊन, त्यांनीं नदीवरील पुलाचे काम सुरू करण्यासाठी निवेदन दिले.

 महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी येत्या दोन दिवसात जलवाहिनी हटविण्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नदीवरील पुलाचे काम सुरू होण्याचे संकेत दिले. पुला अभावी चाकरमानी व नागरिकांना लांब अंतरावरील रस्त्याचा उपयोग करावा लागत असल्याने, त्यांनी अनेकदा नाराजी बोलून दाखविली आहे. जलवाहिनी पुला शेजारी नसतीतर, पुलाचे कामकाज आज पूर्ण होणार असल्याचे ठेकेदारांची म्हणणे आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर