शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
5
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
6
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
7
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
8
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
10
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
11
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
12
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
13
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
18
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
19
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
20
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?

उल्हासनगर वालधुनी नदीवरील पुलाला मुहूर्त?; जलवाहिनीचा अडथळा होणार दूर

By सदानंद नाईक | Updated: October 9, 2023 17:11 IST

उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला जाण्यासाठी नागरिकांना वालधुनी नदी पुलाचा वापर करावा लागतो.

उल्हासनगर : उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वालधुनी पुलाला अडथळा ठरलेली जलवाहिनीच्या कामाला आयुक्तांनी हिरवा झेंडा दाखविला आहे. त्यामुळे गेल्या दिड वर्षांपासून मुहूर्त लागत नसल्याने, पुलाचे काम लवकर सुरू होण्याची संकेत आयुक्त अजीज शेख यांनी दिले. 

उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला जाण्यासाठी नागरिकांना वालधुनी नदी पुलाचा वापर करावा लागतो. मात्र नदीवरील पूल धोकादायक झाल्याने, महापालिकेने दिड वर्षांपूर्वी पूल पाडून टाकला. पुलाचे काम नव्याने सुरू करण्याला महापालिकेने मंजुरी दिली. मात्र पुला जवळून जाणारी जलवाहिनी पुलाला अडथळा ठरली. जलवाहिनी हटविल्या शिवाय नदीवरील पुलाचे काम सुरू करता येत नाही. असा पवित्रा ठेकेदारांनी घेतला. अखेर पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी जलवाहिणीचा अडथळा दूर करण्यासाठी आयुक अजीज शेख यांनी पुढाकार घेतला. दरम्यान माजी नगरसेविका सविता रंगडे-तोरणे, समाजसेवक शिवाजी रगडे यांनी सोमवारी आयुक्त अजीज शेख यांनी भेट घेऊन, त्यांनीं नदीवरील पुलाचे काम सुरू करण्यासाठी निवेदन दिले.

 महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी येत्या दोन दिवसात जलवाहिनी हटविण्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नदीवरील पुलाचे काम सुरू होण्याचे संकेत दिले. पुला अभावी चाकरमानी व नागरिकांना लांब अंतरावरील रस्त्याचा उपयोग करावा लागत असल्याने, त्यांनी अनेकदा नाराजी बोलून दाखविली आहे. जलवाहिनी पुला शेजारी नसतीतर, पुलाचे कामकाज आज पूर्ण होणार असल्याचे ठेकेदारांची म्हणणे आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर